शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
5
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
6
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
7
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
8
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
14
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
15
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
16
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
17
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
18
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
20
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

जिल्ह्याचे प्रवेशद्वार झोपलेलेच...

By admin | Updated: November 28, 2015 03:02 IST

प्रशासन किती जागृत आहे. याचा प्रत्यय वर्धा-नागपूर मार्गावर जिल्ह्याच्या सीमेवर गेल्यावर लक्षात येते.

जिल्ह्याचे प्रवेशद्वार झोपलेलेच... प्रशासन किती जागृत आहे. याचा प्रत्यय वर्धा-नागपूर मार्गावर जिल्ह्याच्या सीमेवर गेल्यावर लक्षात येते. गत काही महिन्यांपूर्वी निर्सगाच्या कोपामुळे नागपूरकडून येताना सेलडोहच्या अलीकडे सुमारे एक कि.मी. अंतरावर असलेले वर्धा जिल्ह्याचे प्रवेशद्वार कोलमडून पडले. यामुळे हा मार्ग प्रभावित झाला होता. तेव्हा हे द्वार सरकवून रस्त्याच्या कडेला असे झोपलेल्या अवस्थेत त्या द्वाराला ठेवण्यात आले. तेव्हापासून त्याकडे कुणी ढुंकूनही बघितले नाही. यावरुन संबंधित विभागासोबत जिल्हा प्रशासनाच्या जागृकतेचा प्रत्यय येतो. प्रवेशद्वाराच्या माध्यमातून जिल्ह्यात येणाऱ्या सर्वप्रकारच्या पाहुण्यांचे स्वागत होत असते; मात्र स्वागताची भूमिका वठवित असलेले द्वारच सध्या प्रशासनाच्या अफलातून कारभाराचा परिचय देत असल्याचे येथून प्रवेश करताना लक्षात आल्यावाचून राहात नाही. रस्त्यांच्या बाबतीतही असेच आहे. उन्हाळा आला की लाखो रुपये खर्चून रस्त्याची मलमपट्टी करण्यात येते अन् पावसाळा सुरू झाला की नेमकी कुठे डागडूजी केली होती हे शोधावे लागते.