शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वर्धेत ईएसआयसी कार्यालयासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:40 IST

राज्य कामगार विमा योजना ही आरोग्य विमा योजनांची मातृयोजना आहे. १४ ईस्पितळे व ६१ दवाखान्यांद्वारे राज्य कामगार विमा योजना कामगार वर्गाच्या सेवेत कार्यरत आहे. राज्यात सप्टेंबर १९५४ मध्ये ही योजना प्रथम लागू करण्यात आली. सध्या १८ जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू असून यात वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे; .......

ठळक मुद्दे रामदास तडस : जिल्हास्तरीय कामगार मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य कामगार विमा योजना ही आरोग्य विमा योजनांची मातृयोजना आहे. १४ ईस्पितळे व ६१ दवाखान्यांद्वारे राज्य कामगार विमा योजना कामगार वर्गाच्या सेवेत कार्यरत आहे. राज्यात सप्टेंबर १९५४ मध्ये ही योजना प्रथम लागू करण्यात आली. सध्या १८ जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू असून यात वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे; पण वर्धा जिल्ह्यात कार्यालय व दवाखाना नसल्यामुळे जिल्ह्यातील कामगारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. सदर कार्यालय व दवाखाना वर्धेत व्हावा यासाठी आ. पंकज भोयर व आपण स्वत: प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.भारतीय जनता कामगार महासंघ व लॉयडस् ईस्पात मजदूर संघाच्यावतीने आयोजित कामगार मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर आ. डॉ. पंकज भोयर, जि. प. सदस्य पंकज सायंकार, कामगार नेते मिलिंद देशपांडे, राजहंस राऊत, कर्मचारी विमा योजनेचे मनोज यादव, डॉ. एस. आर. हसन आदींची उपस्थीत होती. खा. तडस पुढे म्हणाले, जिल्ह्यात ३,५०० कामगार व त्यांच्या कुटुंबियांना ई. एस. आय. सी. च्या सुविधा मिळण्यास अडचण जाऊ नये याकरिता वर्धेत कार्यालय व दवाखाना सुरु करण्यासाठी आ. डॉ. पंकज भोयर व आपण स्वत: सरकारकडे पाठपुरावा करु. ई. एस. आय. सी. संदर्भात उद्धभवणाऱ्या अडचणीबाबत लवकरच बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. आ. डॉ. पंकज भोयर यांनी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र सरकारकडे वर्धेत कार्यालय सुरु करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. शिवाय कामगार मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर अधिवेशात बैठक घेण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी मनोज यादव, जि.प.सदस्य पंकज सायंकार, राजहंस राऊत यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मिलिंद देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अभय नागरे यांनी केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसPankaj Bhoyarपंकज भोयर