शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

शिक्षणप्रणाली एकांगी नव्हे तर सर्वांगीण व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:22 IST

शिक्षण संबंधित वर्तमानात काही आव्हाने आहेत. याबाबत लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. शिक्षणातील महत्त्वपूर्ण मुद्यांवर विचार होण्याची गरज आहे.

ठळक मुद्देलालटू हरजिंदर : आॅल इंडिया कौंसिलिंग आॅफ स्टुडंट्स स्ट्रगलर्सचे दुसरे सत्र

आॅनलाईन लोकमतसेवाग्राम : शिक्षण संबंधित वर्तमानात काही आव्हाने आहेत. याबाबत लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. शिक्षणातील महत्त्वपूर्ण मुद्यांवर विचार होण्याची गरज आहे. वर्तमानातील शिक्षणनितीचा प्रामाणिकपणे व बारकाईने अभ्यास करून घातक बाबींवर चर्चा करून चालणार नाही. संकटाच्या निवारणाचा मार्ग शोधावा लागेल. स्वातंत्र्यानंतर शिक्षण व भाषांवर जनपक्षीय धोरणांची उणीव राहिली. यामुळे शिक्षण प्रक्रिया एकांगी नव्हे तर सर्वांगीण झाली पाहिजे, असे मत हैद्राबाद येथील प्रा. लालटू हरजिंदर यांनी व्यक्त केले.नई तालीम समिती परिसरातील शांती भवनमध्ये तीन दिवसीय आॅल इंडिया कौंसिलींग आॅफ स्टुडंटस स्ट्रगलर्सचे दुसरे सत्र पार पडले. यावेळी ते बोलत होते. दिल्ली विश्व विद्यालयाचे निवृत्त प्रा.डॉ. मधु प्रसाद म्हणाले की, शिक्षणावर सर्वांचा सारखा अधिकार आहे. यावर चालणारे अभियान तीव्र व्हावे. २००९ ची शिक्षण प्रणाली जनविरोधी होती. केंद्र सरकार राज्यातील शिक्षण व्यवस्था मोडित काढण्याच्या मार्गावर व गरीबांच्या मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव आखत आहे. शिक्षणप्रणाली नागरिकांच्या मुक्तीसाठी नाही तर गुलामीकडे नेणारी असल्याचा आरोपही त्यांनी केला.पर्यावरण तज्ज्ञ मेहेर इंजिनीयर म्हणाले की, विद्यार्थ्यांना मध्यान्ह जेवनाची व्यवस्था केली; पण ती भ्रष्टाचाराचे कुरण ठरली. शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचार वाढला. स्थानिक भाषेकडे दुर्लक्ष करण्यात येत असून बाह्य भाषेचा आग्रह धरला जात आहे.म. गांधी हिंदी विद्यापीठाचे विद्यार्थी नरेश गौतम व शांती निकेतन विश्वभारती विद्यालयाचे रोहीत कुमार यांनी विद्यार्थी संघटनांची बैठक व सुरूवात बँगलोरला झाली होती. देशभरातील शिक्षणावर विचार व कार्य करणाºया युवक संघटनांमध्ये समन्वय असावा, या उद्देशाने बैठक, चर्चेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.सुमारे ६० विद्यार्थी संघटनांचे १०० प्रतिनिधी कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते.