शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणप्रणाली एकांगी नव्हे तर सर्वांगीण व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:22 IST

शिक्षण संबंधित वर्तमानात काही आव्हाने आहेत. याबाबत लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. शिक्षणातील महत्त्वपूर्ण मुद्यांवर विचार होण्याची गरज आहे.

ठळक मुद्देलालटू हरजिंदर : आॅल इंडिया कौंसिलिंग आॅफ स्टुडंट्स स्ट्रगलर्सचे दुसरे सत्र

आॅनलाईन लोकमतसेवाग्राम : शिक्षण संबंधित वर्तमानात काही आव्हाने आहेत. याबाबत लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. शिक्षणातील महत्त्वपूर्ण मुद्यांवर विचार होण्याची गरज आहे. वर्तमानातील शिक्षणनितीचा प्रामाणिकपणे व बारकाईने अभ्यास करून घातक बाबींवर चर्चा करून चालणार नाही. संकटाच्या निवारणाचा मार्ग शोधावा लागेल. स्वातंत्र्यानंतर शिक्षण व भाषांवर जनपक्षीय धोरणांची उणीव राहिली. यामुळे शिक्षण प्रक्रिया एकांगी नव्हे तर सर्वांगीण झाली पाहिजे, असे मत हैद्राबाद येथील प्रा. लालटू हरजिंदर यांनी व्यक्त केले.नई तालीम समिती परिसरातील शांती भवनमध्ये तीन दिवसीय आॅल इंडिया कौंसिलींग आॅफ स्टुडंटस स्ट्रगलर्सचे दुसरे सत्र पार पडले. यावेळी ते बोलत होते. दिल्ली विश्व विद्यालयाचे निवृत्त प्रा.डॉ. मधु प्रसाद म्हणाले की, शिक्षणावर सर्वांचा सारखा अधिकार आहे. यावर चालणारे अभियान तीव्र व्हावे. २००९ ची शिक्षण प्रणाली जनविरोधी होती. केंद्र सरकार राज्यातील शिक्षण व्यवस्था मोडित काढण्याच्या मार्गावर व गरीबांच्या मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव आखत आहे. शिक्षणप्रणाली नागरिकांच्या मुक्तीसाठी नाही तर गुलामीकडे नेणारी असल्याचा आरोपही त्यांनी केला.पर्यावरण तज्ज्ञ मेहेर इंजिनीयर म्हणाले की, विद्यार्थ्यांना मध्यान्ह जेवनाची व्यवस्था केली; पण ती भ्रष्टाचाराचे कुरण ठरली. शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचार वाढला. स्थानिक भाषेकडे दुर्लक्ष करण्यात येत असून बाह्य भाषेचा आग्रह धरला जात आहे.म. गांधी हिंदी विद्यापीठाचे विद्यार्थी नरेश गौतम व शांती निकेतन विश्वभारती विद्यालयाचे रोहीत कुमार यांनी विद्यार्थी संघटनांची बैठक व सुरूवात बँगलोरला झाली होती. देशभरातील शिक्षणावर विचार व कार्य करणाºया युवक संघटनांमध्ये समन्वय असावा, या उद्देशाने बैठक, चर्चेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.सुमारे ६० विद्यार्थी संघटनांचे १०० प्रतिनिधी कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते.