शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शिक्षण; गरिबीचे दुष्टचक्र भेदण्याचा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:22 IST

महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे सामर्थ्य ओळखून सर्वांना समान, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरला होता. संविधानानुसार शिक्षण विशेषत: उच्च शिक्षण हा आमचा हक्क आहे व तो देणे सरकारचे दायित्व आहे.

ठळक मुद्देदेविदास घोडेस्वार : राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे सामर्थ्य ओळखून सर्वांना समान, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरला होता. संविधानानुसार शिक्षण विशेषत: उच्च शिक्षण हा आमचा हक्क आहे व तो देणे सरकारचे दायित्व आहे. असे असतानादेखील बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. शिक्षण हाच गरिबीचे दुष्टचक्र भेदण्याचा एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन संविधान अभ्यासक प्रा. देविदास घोडेस्वार यांनी केले.घांगळे सभागृहात प्रजासत्ताक शिक्षण कर्मचारी संघातर्फे आयोजित सातव्या राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा.श्रीरंग मेंढे होते. मीरा इंगोले, अरूणकुमार हर्षबोधी, वामन सोमकुवर प्रामुख्याने उपस्थित होते.संविधानातील शिक्षण व आजची आव्हाने या विषयावर बोलताना प्रा.घोडेस्वार म्हणाले, शिक्षणाला खासगीकरणाच्या विळख्यात ढकलून १३ पॉइंट आरक्षणासारखे निर्णय घेतले जात आहे. त्यामुळे शिक्षण म्हणजे नोकरीसाठी अर्ज करण्याची पात्रता, पण नोकरी मिळणार नाही, अशी प्रस्थापित व्यवस्था परिवर्तनासाठी पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.प्रा.श्रीरंग मेंढे यांनी शिक्षणाच्या वर्तमान व्यवस्थेवर टीका केली. सचिन धोंगडे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. प्रास्ताविक अरविंद माणिककुळे यांनी केले. विषयाची भूमिका डॉ. राजू कांबळे यांनी मांडली. संचालन सावित्रीबाई नाखले यांनी तर आभार भाग्यश्री भगत यांनी मानले. आयोजनासाठी प्रकाश कांबळे, किशोर ढाले, सत्येंद्र गोटे, मनोहर लांडगे, परमा तायडे, मिलिंद नगराळे, विजय भालेराव इत्यादींनी सहकार्य केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती