शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

शिवाजी पुतळा ते कारला चौकापर्यंत धुळीचा रस्ता

By admin | Updated: October 20, 2016 01:05 IST

कारला चौकापासून आर्वी नाका ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून धुळीचे साम्राज्य आहे. याचा वाहन धारकांना कमालीचा त्रास होते.

पुलाचे बांधकाम अर्धवट : रस्त्याचे डांबरीकरण उखडलेवर्धा : कारला चौकापासून आर्वी नाका ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून धुळीचे साम्राज्य आहे. याचा वाहन धारकांना कमालीचा त्रास होते. सदर रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने वाहनांची सतत ये-जा सुरू असते. अशातच जडवाहन गेल्यास धुळीचे लोट उठतात. त्यामुळे काही क्षणाकरिता दुचाकी वाहनधारकांना समोरचे दिसेनासे होते. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय रस्त्यावरील धुळीमुळे सर्दी, खोकला आणि नेत्रविकार होण्याचा धोका आहे. ही बाब आरोग्याचा दृष्टीने धोकादायक ठरत आहे. शिवाजी पुतळा ते आर्वी नाका पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण उखडले आहे. त्यामुळे गिट्टी व चुरी बाहेर पडली आहे. यावरून वाहन घसरण्याचा धोका असतो. या मार्गावर शिकवणी वर्ग, शाळा असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी अधिक असते. अग्रगामी शाळेजवळील बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही. एका बाजुचे काम पूर्ण झाले. डांबर टाकले नसल्याने पुलावरून वादळ गेल्यावर धुळीचे लोळ उठतात.(कार्यालय प्रतिनिधी) पुलाचे अर्धवट बांधकामअग्रगामी शाळेजवळील नाल्यावर पुलाचे बांधकाम मागील वर्षीपासून सुरू झालेले आहे. अद्याप पुलाचे बांधकाम पूर्ण व्हायचे आहे. या करिता रस्ता खोदल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहे. रस्त्यावर खड्डे तयार झाल्याने यातून वादळ गेल्यास धुळ उडते. दुचाकीचालकांना याचा सर्वाधिक त्रास होतो. पुलाचे एका बाजुचे बांधकाम झाले तरी त्यावर डांबरीकरण केलेले नाही. त्यामुळे या पुलावरून जडवाहन गेल्यास रस्त्यावर धुळ उडते. ही बाब अपघातास कारण ठरत आहे. या मार्गाने वाहन चालविताना डोळ्यात जाणाऱ्या धुळीमुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.