शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या काळात राज्य प्रगतिपथावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:32 IST

महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने सर्वच क्षेत्रात भरीव प्रगती केली असून मूलभूत सोयी सुलभता, दळणवळाकरिता रस्ते, कृषी व ओद्योगिक क्षेत्रात राज्य आघाडीवर असल्याचा अहवाल निती आयोगाने दिला आहे.

ठळक मुद्देशिवराय कुलकर्णींची पत्रपरिषद : विकास कामांचा वाचला पाढा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने सर्वच क्षेत्रात भरीव प्रगती केली असून मूलभूत सोयी सुलभता, दळणवळाकरिता रस्ते, कृषी व ओद्योगिक क्षेत्रात राज्य आघाडीवर असल्याचा अहवाल निती आयोगाने दिला आहे. मागील तीन वर्षांत महाराष्ट्र राज्य प्रगतिच्या दृष्टीने आघाडीवर असल्याचा दावा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत केला.भारतीय जनता पार्टीच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारने काय विकासपयोगी काम केले याची माहिती देण्यासाठी प्रदेश प्रवक्ते आ. समीर कुणावार यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी खा. रामदास तडस, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, उपाध्यक्ष मनोज तरारे, न.प.अध्यक्ष प्रेम बसंतानी, प्रा उषा थुटे, संपर्क प्रमुख राहुल चोपडा, विस्तारक जीवन सुर्वे, जिल्हा चिटनिस प्रा.किरण वैद्य, प्रदीप जोशी, डॉ. विजय पर्बत उपस्थित होते.काँग्रेसच्या काळात कृषी विकासाचा दर मायनस (शून्य) होता. तो गत तीन वर्षात १२ टक्के झालेला आहे. भाजपने ऐतिहासिक ३४ हजार २२ कोटी रुपयाची कर्जमाफी करून ७० लाख शेतकºयांची कर्जातून मुक्ती केली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकालात संपूर्ण देशात ७० हजार कोटींची कर्जमाफी केली होती. त्या वेळच्या कर्जमाफित शेतकरी नादार करुन ४० लाख शेतकरी बँकेच्या कर्ज घेण्याच्या कार्यप्रणालीतुन बाद झाले होते; परंतु भाजपा सरकारने शेतकºयांची पत कायम ठेऊन कर्जमाफी करून गरजवंत शेतकºयांचा लाभ करून दिलेला आहे.शेतकरी संकटमुक्त झालेला नसून, समस्याचा डोंगर कायम आहे. गत १५ वर्षांत काँग्रेसच्या आघाडी सरकारने जे खड्डे करून ठेवले होते ते बुजवीत फडणवीस सरकारने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. जलयुक्त शिवार योजना राबवून राज्यातील २० लाख हेक्टर सिंचन क्षमता वाढविली आहे. सन २०११ पासून एक लाख विस हजार विजेचे कनेक्शन प्रलंबित होते ते पूर्णपणे लावण्यात आले आहे. उज्वला गॅस योजनेतून जिल्ह्यातील २८ हजार ८२० महिलांना गॅस जोडणी दिली. मेक इन महाराष्ट्र या योजनेत राज्यात १ लाख ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याने रोजगाराची संधी दिल्याचेही ते म्हणले.