शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वृक्षतोडीमुळे वनसंपदा धोक्यात

By admin | Updated: April 8, 2016 02:00 IST

वनसंपदा वाढावी म्हणून शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे;

वनविभागाचे दुर्लक्ष : पर्यावरणाचा ऱ्हासआर्वी : वनसंपदा वाढावी म्हणून शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे; पण अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यात शासन, प्रशासन अपयशी ठरत आहे. यामुळे खर्च व्यर्थ जात असून अवैध वृक्षतोडीमुळे वनसंपदाच धोक्यात आल्याचे आर्वी वन परिक्षेत्रात दिसून येत आहे. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.आर्वी वनपरिक्षेत्रात अधिकाधिक बिटमध्ये अवैध सागवान तोडीला उधान आले आहे. सागवानसह अन्य प्रजातीच्या वृक्षांचीही सर्रास कत्तल केली जात आहे. अवैध तोडीचा माल जप्त करून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. असे असले तरी वृक्षतोड सर्रास सुरूच आहे. काही गावात दोन वर्षांपूर्वी वनसंरक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे; पण या समित्या अवैध वृक्षतोडीला लगाम लावण्यासाठी कुठलाही प्रयत्न करीत नसल्याचे दिसते. अवैध वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी वनविभागाने कुठलेही प्रयत्न केले नाही. इंदरमारी, माळेगाव, खानवाडी आदी जंगलात काही दिवसांपासून तेंदुपत्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे मोठ्या वृक्षांसह वनौषधीही जळून नष्ट झाली आहे. तळेगाव (श्या.पं.) व अन्य गावांत शिकाऱ्यांकडून ससे, निलगाय, हरीण व मोरांची शिकार केली जात असल्याचे सांगण्यात येते; पण वन विभागातील अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा उपवनसंरक्षकांनी याकडे लक्ष देत अवैध वृक्षतोड व शिकारीवर आळा घालावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.(शहर प्रतिनिधी)