शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

भाजी विक्रेत्यांच्या पसाऱ्यामुळे वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 22:09 IST

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते विठोबा चौकादरम्यान असलेला श्रीराम टॉकीज चौक रस्ता श्रीराम टॉकीजकडून डांगरी वॉर्ड, सेंट्रल वॉर्डकडे जाणाºया रस्त्यावर दोनही बाजूने भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या लावण्यात येत असल्याने हा रस्ता पादचारी, वाहनधारक यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे.

ठळक मुद्देपालिकेचे दुर्लक्ष : १६ फुटांचा रस्ता झाला ८फूट

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते विठोबा चौकादरम्यान असलेला श्रीराम टॉकीज चौक रस्ता श्रीराम टॉकीजकडून डांगरी वॉर्ड, सेंट्रल वॉर्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोनही बाजूने भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या लावण्यात येत असल्याने हा रस्ता पादचारी, वाहनधारक यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा अशी नागरिकांची मागणी आहे.या मार्गावर दररोज दुपारी तसेच सोमवारी व्यावसायिकांचीच गर्दी दिसून येते. नगर पालिकेच्या १६ फुट बनविलेल्या डांबरी रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने थाटलेली दुकाने आणि याच रस्त्यावर अगदी मधोमध भाजी विक्रेत्यांच्या बंड्यांच्या रांगा यामुळे रस्त्यात रहदारी करण्यासाठी बंड्यांच्या एका बाजूला पाच ते सहा फुटाची उरलेली जागा तर दुसºया बाजूला चार ते पाच फुटाची जागा शिल्लक राहते. यात भाजी खरेदी करणाºयांची दुचाकीवरून असलेली खरेदी आणि उरलेल्या जागेतून जुन्या वस्तीतून येजा करण्यासाठी २० हजार लोकसंख्या असलेल्या जुनी वस्तीच्या नागरिकांसाठी एकमेव संपर्क रस्ता आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत जायला किंवा बाजारपेठेतून घरी यायला हाच मार्ग आहे.गेल्या तीन वर्षांपासून या मार्गावर किरकोळ भाजी विक्रेत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दुकाने लावून रस्ताच ८ फुटाचा ठेवला आहे. हाच मार्ग पुढे श्रीराम टॉकीज चौकात जातो तेव्हा तर तेथे तर दोन्ही बाजूनी भाजी बाजाराची दुकाने असतात. त्याशिवाय रस्त्याच्या मधोमध भाजीच्या बंड्या लावून भाजीची विक्री रस्त्यावरच केल्या जाते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी उरलेल्या अत्यंत अरूंद गल्लीतूनच रहदारी पुढे सरकते. या उलट भाजी बाजाराकरिता नव्याने बांधलेले ओटे गेल्या ३ ते चार महिन्यांपासून आवंटीत न केल्यामुळे तसेच पडून आहेत.रहदारीसाठी अडचणनगर परिषद हिंगणघाटने आठवडी बाजारात सिमेंट रस्त्याची व्यवस्था, मुख्य रस्त्याचे रूंदीकरण, आणि भाजी विक्रेत्यांसाठी सिमेंटचे ८ ओटे बांधले परंतु समस्या मात्र जैथे थेच आहेत. तीन ते चार महिन्यांपासून हे ओटे बांधून झाले असले तरी त्याच्या आवंटनाची प्रक्रिया अद्याप प्रतिक्षेतच आहे. त्यामुळे आठवडी बाजारा लगतच्या मु्ख्य रस्त्यावरील रहदारीचा प्रश्न मात्र सुटला नाही. याउलट सर्वात अधिक गर्दी तेथेच होते. दिवसभर वाहतुकीसाठी खोळंबा होतो. तिथूनच जाणारी दुचाकी, कार यांना तर वाहतुकीच्या अडचणींना नेहमीच त्रास होतोशहरातील डॉ. बाबासाहेब आंबेकर चौक ते विठोबा चौकादरम्यान असलेल्या श्रीराम आॅकीज चौककडून सेंट्रल डांगरी वॉर्डाकडे जाणाºया रस्त्याची रहदारीला जुन्या वस्तीच्या रहिवाशांनी हा रस्ता मोकळा करावा अशी मागणी केली आहे.शोभेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेजुनी श्रीराम टॉकीज चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परंतु त्याचा काहीच उपयोग आतापर्यंत झाला नाही. चौकात व पुढे रस्ता मोकळा ठेवण्याची वाहतुक पोलिसांची जबाबदारी हिंगणघाटच्या पोलीस प्रशासनाची असून ते या कार्यात निष्क्रीय ठरले आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी