शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

नाल्याच्या पुरामुळे पीक गेले वाहून

By admin | Updated: July 28, 2016 00:40 IST

गत तीन दिवसांत दोनदा मुसळधार पाऊस झाला. यामुळे गावानजीकच्या नाल्यांना पूर आला.

शेतकरी हवालदिल : नुकसान भरपाईसाठी तहसीलरादांना साकडे सेलगाव (लवणे) : गत तीन दिवसांत दोनदा मुसळधार पाऊस झाला. यामुळे गावानजीकच्या नाल्यांना पूर आला. या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचे पीक खरडून गेले, तर शेकडो हेक्टर शेती जलमय झाली आहे. मोठे नुकसान या भागातील शेतकऱ्यांना यात सोसावे लागले आहे. या मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आल्याने नाल्या काठावर शेती असलेले विनोद हनुमंत पाचपोहर यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, तूर व संत्र्याची लहान झाडे खरडून गेली. यात शेतकऱ्याचे बरेच नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सदर शेतकऱ्यांने कारंजा येथील तहसीलदारांना कळविले. पण अद्यापही पाहणी करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाचपोहर यांच्याकडे २ हेक्टर शेती आहे. संपूर्ण पिकाचे नुकसान झाल्यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महसूल कार्यालयाने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सदर शेतकऱ्याने केली आहे.(वार्ताहर)