शहरं
Join us  
Trending Stories
1
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
2
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
3
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
4
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
5
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
6
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
7
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
8
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
9
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
10
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
11
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
12
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
13
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
14
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
15
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
16
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'
17
IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं Qualifier 2 जिंकत दोन वेळा उंचावलीये ट्रॉफी! पंजाबला ते एकदाही नाही जमलं

उत्पादनात घट तरी कापसाची आवक वाढली

By admin | Updated: February 15, 2015 01:44 IST

खरीप हंगाम धोक्याचा ठरला. शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पन्न जागीच गेले. यात शासनाच्यावतीने सर्व्हे करून त्याचा अहवाल सादर केला.

विजय माहुरे सेलूखरीप हंगाम धोक्याचा ठरला. शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पन्न जागीच गेले. यात शासनाच्यावतीने सर्व्हे करून त्याचा अहवाल सादर केला. यानुसार शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे. असे असताना सेलूच्या बाजारेपेठेत मात्र कापसाच्या आवकीने तीन वर्षाचे आकडे मोडीत काढले. त्यामुळे येथे येणारा कापूस कुठला, अशी चर्चा जोर धरत आहे.तालुक्यात कापसाचे क्षेत्रफळ व ओलिताचा कापूस पिकविणाऱ्यांची संख्या अधिक असताना यावर्षी प्रथमच फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात कापसाची उलंगवाडी झाली. असे असताना मे महिन्यापर्यंत कापूस बाजारपेठे येतो. पण सेलूच्या बाजारपेठेत आर्थिक वर्षाचा विचार करता अजूनही ४५ दिवस शिल्लक आहेत. असे असताना गत वर्षीच्या तुलनेत ६० हजार क्विंटलने कापसाची आवक वाढली आहे.सेलू तालुक्यातील बहुतांश कापूस आंजी, खरांगणा व आर्वीच्या बाजारपेठेत विक्रीस जातो. असे असतानाही सेलूच्या बाजारपेठेत कापूस खरेदी वाढली आहे. ही खरेदी कशामुळे हा चर्चेचा विषय ठरत आहे. २ फेब्रुवारीपर्यंत सेलूच्या उपबाजारपेठेत हिंगणी व जुवाडी येथील कापूस संकलन केंद्रावर ९० हजार क्विंटलच्यावर कापूस खरेदी झाली. नगदी चुकारा हे कारण येथे असल्याचे शेतकरी सांगतात तर सेलू येथील दोन खरेदी केंद्रावर १ लाख क्विंटल कापूस खरेदी झाली. पणन महासंघाला फक्त ५ हजार क्विंटलवर समाधान मानावे लागले.एकीएकडे दरवर्षीच्यास तुलनेत कापूस पिकावर आलेल्या संकटामुळे अर्धेच उत्पन्न हातात असल्याचे चित्र आहे. असे असतानाही तीन वर्षाच्या तुलनेत कापसाची आवक वाढली, हे मात्र न उलनगडणारे कोडे ठरत आहे. कापसाची वाढलेली आवक मात्र दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना विचार करायला लावणारी बाब ठरत आहे. अजूनही शेतात बराच कापूस पडून आहे. यामुळे यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.