शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

बॅक वॉटरच्या नुकसानीचे ड्रोनने सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST

या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता पुनर्वसन विभागाने चार पथक तयार करुन ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु केले आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पात १९८२ मध्ये २२ गावातील घरे व शेतजमिनी संपादीत करण्यात आल्या. या प्रकल्प यावर्षीच्या दमदार पावसाने पहिल्यांदा शंभर टक्के भरला.

ठळक मुद्देशेती व घरांच्या नुकसानीची माहिती घेणार : चार पथक तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : यावर्षीच्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प पहिल्यांदाच शतप्रशित भरले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे बॅक वॉटर मोठ्या प्रमाणात परिसरातील संपादीत केलेल्या क्षेत्रासह इतरही भागात शिरल्याने शेती व घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता पुनर्वसन विभागाने चार पथक तयार करुन ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु केले आहे.आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पात १९८२ मध्ये २२ गावातील घरे व शेतजमिनी संपादीत करण्यात आल्या. या प्रकल्प यावर्षीच्या दमदार पावसाने पहिल्यांदा शंभर टक्के भरला. त्यामुळे प्रकल्पाच्या बॅक वॉटरने परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात कापूस सोयाबीनसह हळद, अद्रक आदी पिकांचाही समावेश आहे.बॅक वॉटरच्या पाण्यामुळे संपादीत क्षेत्रासह इतर भागातील घरे व शेतजमिनीचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या उद्देशाने पुनर्वसन विभागाच्यावतीने तीन दिवसांपासून नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण सुरु केले आहे.प्रकल्पाच्या बॅक वॉटरचे पाणी कुठपर्यंत पसरले तसेच या पाण्यामुळे शेतीचे किती नुकसान झाले याबाबत योग्य माहिती गोळा करण्याकरिता ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची योग्य माहिती मिळण्यासाठी मदत होेणार आहे.यासोबतच परिसरातील इतरही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर, त्या शेतकऱ्यांनी पुनर्वसन कार्यालयाकडे रितसर तक्रार करावी, त्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन सर्वेक्षण केले जाईल असे आवाहन विभागाने केले आहे. या सर्वेक्षणाकरिता पुनर्वसन विभागाचे उपविभागीय अभियंता वºहाडे, पांढरे व डांगे प्रयत्नशील आहे.विभागाचा पारदर्शक सर्वेक्षणासाठी प्रयत्ननिम्न वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी तसेच सर्वेक्षणात पारदर्शकता आणण्यासाठी ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने मदत घेणे सुरू आहे. सर्वेक्षणानंतर जर शेतकरी आरोप-प्रत्यारोप करत असतील तर त्यांना ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने सर्वेक्षण केल्याची सीडी दाखविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भविष्यात लोअर वर्धा प्रकल्प १०० टक्के भरल्यास पाणी कुठपर्यंत पसरणार तसेच किती शेतकऱ्यांचे नुकसान होईल, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची जमीन संपादीत आहे किंवा नाही, बॅक वॉटरमुळे किती नुकसान झाले, याबाबतची अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही शेतकºयावर अन्याय होणार नाही.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प