शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

नाल्या तुंबल्याने सांडपाणी साचले

By admin | Updated: June 7, 2017 00:40 IST

नगरपंचायतचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नगरपंचायतचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यात लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : येथील प्रभाग क्र. १ आणि जयस्वाल ले-आऊट परिसरात सांडपाणी साचले आहे. येथे सांडपाणी वाहुन जाण्यासाठी पक्क्या नाल्या बांधलेल्या नसल्याने सांडपाणी साचुन सर्वत्र डबके तयार झाले आहे. चिखल, वाढलेले गवत यामुळे येथे डासांचा उपद्रव वाढला असून येथील रहिवाशांना संसर्गजन्य आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्वरीत उपाययोजना नगरपंचायतीने करावी अशी मागणी आहे. येथे विकासकामाचा बराच अनुशेष असल्याने या परिसरात पाय ठेवल्यावर एखाद्या दुर्गम खेड्यात आल्याचा प्रत्यय येतो. नागरिकांच्य्या घरातील सांडपाणी रस्त्यावरुन वाहते. येथे पक्क्या नाल्या नसल्याने सर्वत्र गटारगंगा दिसते. वराह व मोकाट जनावरांचा या डबक्यात ठिय्या असतो. डासांमुळे झोप लागत नसल्याच्या येथील नागरिकांच्या तक्रारी आहे. प्रभागाच्या नगरसेवकाकडे तक्रार केल्यास कोणतीच कार्यवाही होत नसून येथे साथरोगाने थैमान घातल्यास कार्यवाही करणार का, असा प्रश्न रहिवाशी उपस्थित करतात.