शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

वणा नदीला घाणीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:50 IST

गाव शहरातून नदीत मिळणारे दूषित पाणी, त्यात येत असलेला कचरा व रेती माफियांकडून नदीपात्रात झालेले खड्डे आणि पात्रात वाढलेली जलपर्णी यामुळे नदीचे स्वास्थ धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देहिंगणघाटची जीवनदायिनी दूषित होण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : गाव शहरातून नदीत मिळणारे दूषित पाणी, त्यात येत असलेला कचरा व रेती माफियांकडून नदीपात्रात झालेले खड्डे आणि पात्रात वाढलेली जलपर्णी यामुळे नदीचे स्वास्थ धोक्यात आले आहे. अशीच अवस्था हिंगणघाट येथील वणा नदीची झाली आहे. या नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात कचरा दिसत आहे. शिवाय या कचऱ्यामुळे नदीचे पाणीही दूषित झाल्याचे दिसत आहे. यामुळे शासनाने नदी स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी होत आहे.हिंगणघाट तालुक्याची जीवनदायीन असलेल्या या वणा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्याचे दिसत आहे. पाण्यात शहरातून येत असलेल्या नाल्याचे दूषित पाणी येत असल्याने त्याची दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नदीपात्राकडे गेल्यास येणाºया दुर्गंधीमुळे ही नदी की विस्तारीत झालेला नाला याचा अंदाज घेणे कठीण होते. यामुळे हिंगणघाट प्रशासनाने या नदीची स्वच्छता करण्याची गरज आहे. वर्धेत मध्यंतरी नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच अभियाने येथे राबवून वणा नदी स्वच्छ करण्याची गरज आहे. या संदर्भात जिल्हाधिकाºयांनी लक्ष देत येथे कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.रेती माफियांमुळे पात्रात खड्डेजिल्ह्यात अवैध रेती उपसा जोरात सुरू आहे. याला जिल्हा प्रशासनाकडून मोठे पाठबळ मिळत असल्याचे अनेकवार समोर आले आहे. याच रेती माफियांकडून रेती उपस्याकरिता येथे खड्डे करण्यात आले आहे. या खड्ड्यात आता पाणी साचून राहत असून त्यात अडलेल्या कचऱ्यांमुळे दुर्गंधी पसरत आहे. अशाच खड्ड्यात बुडून गत दोन वर्षांपूर्वी दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना आहे. यामुळे नदी पात्रात पडलेले खड्डे धोक्याचे ठरत आहे. याच नदीत नाही तर वर्धा जिल्ह्यातील अनेक नदीत असे खड्डे पडले आहेत. ते बुजविण्याकरिता काही उपाययोजना आखण्याची गरज आहे. शिवाय हिंगणघाट शहरातील सामाजिक संघटनांनीही एकत्र येत आपल्या शहरातील नदीपात्र स्वच्छ करण्याची जबाबदारी उचलण्याची गरज आहे.शहरातील दूषित पाणी नदीपात्रातहिंगणघाट शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. शिवाय या तालुक्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहे. या उद्योगातील आणि शहरातील मोठ्या नाल्यातील पाणी दूषित पाणी या नदीच्या पात्रात येत आहे. यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. यामुळे नगर परिषदेने शहरातील पाणी नदीत येणार नाही या याकरिता काही उपाय योजना आखण्याची गरज आहे.नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा असल्याचे दिसून आले आहे. हा कचरा नदी शेजारी असलेल्या गावांतील नागरिकांकडून टाकण्यात आल्याचे दिसत आहे. या कचºयामुळे नदीचे पात्र दूषित होत आहे. हा परिसर स्वच्छ करण्याकरिता येथील पर्यावरणवादी संघटनांनी एकत्र येत कार्य करण्याची गरज येथे निर्माण झाली आहे.