शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मृत्यूप्रकरणी पतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By admin | Updated: October 10, 2015 02:35 IST

घराच्या सफेदीकरिता खिशातून परस्पर पैसे काढण्यावरून झालेल्या वादात पत्नीला बेदम मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला.

वर्धा : घराच्या सफेदीकरिता खिशातून परस्पर पैसे काढण्यावरून झालेल्या वादात पत्नीला बेदम मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची आष्टी पोलिसांनी चौकशी केली असता संजय वनवाश्या धुर्वे (३५) रा. किन्हीआबाद याच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच संजयने गावातून पळ काढला. पोलीस सूत्रानुसार, संजय व त्याची पत्नी रेखा या दोघांत खिशातून पैसे काढण्यावरून वाद झाला होता. यात संजयने तिला मारहाण केली. तसेच दगड फेकून मारल्याने ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. ही घटना २७ सप्टेंबर २०१४ रोजी किन्ही (आबाद) येथे घडली. त्यावेळी आष्टी पोलिसांनी मर्ग दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास केला असता संजयने मारहाण केल्यामुळे रेखाचा मृत्यू झाल्याची बाब स्पष्ट झाली. यावरून त्याच्यावर कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला तपास सुरू आहे.(स्थानिक प्रतिनिधी)