शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जि.प.अध्यक्षांनी घेतली अल्लीपूरची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:20 IST

गावात दोन पाण्याच्या टाक्या असून एमजीपी व ग्रामपंचायत यांच्यात समन्वय नसल्याने गावातील लोकांना शुद्ध पाणी भेटत नव्हते. या संदर्भात गावातील लोकांच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे होत्या.

ठळक मुद्देसमस्या निकाली काढण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गावात दोन पाण्याच्या टाक्या असून एमजीपी व ग्रामपंचायत यांच्यात समन्वय नसल्याने गावातील लोकांना शुद्ध पाणी भेटत नव्हते. या संदर्भात गावातील लोकांच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी गावत जाऊन गावातील नागरिकांच्या संमस्या ऐकून घेतल्या.यावेळी त्या समस्या कशा प्रकरणे निकाली काढता येतील या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नागरिकांसमक्ष झालेल्या या चर्चेला कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा शेनवार, उपकार्यकारी अभियंता बेंद्रे, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एम.जी.पी) उपकार्यकारी अभियंता देवगडे उपस्थित होते. यावेळी चर्चा करून गावातील पाणीपुरवठ्याच्या समस्या तात्कालीन निकाली काढून गावकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याच्या सूचना केल्या. सोबतच गावातील सिमेंट रस्त्याचे कामे अर्धवट पूर्ण झाल्याच्या अनेक तक्रारी होत्या. या संदर्भात कार्यकारी अभियंता बांधकाम तेलंग व उपकार्यकारी अभियंता झाडे यांना मोका चौकशी करण्याचे आदेश देत संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले. या वेळी पं.स.सभापती गंगाधर कोल्हे, पं.स.सदस्य प्रशांत चंदनखेडे, उपसरपंच विजय कवडे, सचिव अशोक गव्हाणे व ग्रामपंचायत सदस्यांसह येथील गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.