शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

जिल्ह्यात १ हजार ८०५ नागरिक अर्धांगवायूने पीडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 22:27 IST

शासनाकडून धूम्रपान थांबविण्याकरिता विविध प्रकारे जनजागृती करण्याकरिता वर्षाकाठी लाखो रुपये खर्ची घातले जातात. तरीही जिल्ह्यात २०१२ ते मार्च २०१९ पर्यंत तब्बल १८७ नागरिकांनी आपली जीव गमावल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

ठळक मुद्देधूम्रपानाचा परिणाम। १८७ जणांनी गमावला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाकडून धूम्रपान थांबविण्याकरिता विविध प्रकारे जनजागृती करण्याकरिता वर्षाकाठी लाखो रुपये खर्ची घातले जातात. तरीही जिल्ह्यात २०१२ ते मार्च २०१९ पर्यंत तब्बल १८७ नागरिकांनी आपली जीव गमावल्याचे धक्कादायक वास्तव आहे. तसेच हृदयविकार तसेच लकवा मारलेल्या रुग्णांमध्येही मोठ्याप्रमाणात वाढ झाली असून जिल्ह्यात एक हजार ८०५ नागरिकांना अर्धांगवायू आणि हृदयविकाराने ग्रासले आहे.तंबाखूचे सेवन तसेच धूम्रपानावर बंदीकरिता शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तालुकास्तरावर विविध माध्यमातून याबाबत जागर करण्यात येत आहे. इतकेच नव्हे, तर धूम्रपानाचे परिणामही नागरिकांना समजावून सांगण्यात येत आहे. तरीही जिल्ह्यातील हे वास्तव धक्कादायक आहे. महिलांमध्येही तंबाखू खाण्याचे प्रमाण अधिक असून २०१२ ते २०१९ पर्यंत जिल्ह्यातील ७४ महिला स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याची माहिती आहे. विशेषत: सिगारेट पिण्यामुळे यकृत निकामी होते. जिल्ह्यात सुमारे ४० ते ५० वयोगटातील नागरिकांना ग्रासले आहे. २०१२ ते १९ मध्ये गर्भाशयाच्या आजाराची रुग्णसंख्या वाढली आहे. तंबाखू आणि खर्रा खणाऱ्यांना मुख कर्करोगाचे २०१२ ते २०१९ पर्यंत ११ नागरिक कर्करोगाने ग्रस्त आहेत. तंबाखू सेवन, धूम्रपान रोखण्याकरिता जनजागृती करण्यात येत आहे.सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान सुरूचशासनाने सार्वजनिकस्थळी तसेच शासकीय कार्यालय परिसरात धूम्रपानास सक्त मनाई केली आहे. मात्र, शहरात सार्वजनिक ठिकाणी सर्रास नागरिक धूम्रपान करताना दिसून येत आहेत. यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. तसेच अनेक महाविद्यालयीन तरूण शौक म्हणून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करीत असल्याचे दिसून येत आहे. पानठेल्यामागे, मैदानात जात शाळकरी विद्यार्थीही धूम्रपान करीत असल्याचे दिसून आले.

टॅग्स :Smokingधूम्रपान