शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जिल्ह्यात अवैध वाहतुकीला उधाण

By admin | Updated: June 30, 2017 01:51 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांची दैनावस्था झाली आहे. यामुळे परिवहन महामंडळाचे वेळापत्र कोलमडणे नित्याचेच झाले आहे.

वर्धा-कापसी मार्गावर काळीपिवळीला जोर लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांची दैनावस्था झाली आहे. यामुळे परिवहन महामंडळाचे वेळापत्र कोलमडणे नित्याचेच झाले आहे. हा सर्व प्रकार अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. यामुळे वर्धा-कापसी मार्गे राळेगाव रस्त्यावर खासगी प्रवासी वाहतूक वाढली आहे. काळी-पिवळी, आॅटोरिक्षांत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जात आहे. याकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. अधिक प्रवासी घेऊन जाण्याच्या प्रयत्नात प्रवासी वाहनात कोंबून नेले जातात. वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरण्याच्या या प्रकारामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्धा ते कापसी मार्गावर धावणाऱ्या काळी-पिवळी चालकाकडून नियमांची पायमल्ली केली जाते. प्रवाशांना वाहनात बसायला जागा नसली तर गाडीच्या पाठीमागे असलेल्या पायदानावर उभे करण्यात येते. या पायदानावर चार ते पाच प्रवासी उभे असतात. ही जीवघेणी प्रवासी वाहतूक दिवसाही सुरू असते. आॅटोचालक देखील क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनात कोंबुन नेतात. प्रवाशांची जीवघेणी वाहतूक जोमाने सुरू आहे.