शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जीर्ण इमारत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:51 IST

संततधार पाऊस सुरू असताना स्थानिक हवालदारपूरा येथील जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेत कुठलीही जीवितहाणी झाली नाही.

ठळक मुद्देदोन दुचाकींचे झाले नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संततधार पाऊस सुरू असताना स्थानिक हवालदारपूरा येथील जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेत कुठलीही जीवितहाणी झाली नाही.माजी नगरसेवक कमल कुलधरिया यांच्या घराच्या मागील बाजुस मुस्तफा तुरक, गफ्फार तुरक व अजीज तुरक या तीन भावांच्या मालकीची जीर्ण इमारत आहे. गत दहा ते पंधरा वर्षापासून येथे कुणीच राहत नसल्यामुळे ही इमारत कुलूप बंद आहे. दरम्यान, बुधवारी झालेल्या पावसामुळे इमारतीचा समोरील भाग कोसळला. यात इमारतीच्या बाजुला राहणारे शेख इरशाद व शेख इमरान यांचे कुटुंबीय थोडक्यात बाचले. तर परिसरात उभ्या असलेल्या दोन दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सदर इमारतीचा उर्वरित भागाची दैनावस्था झाली आहे. सदर जीर्ण इमारत केव्हा जमीनदोस्त होईल याचाही नेम नाही. इमारतीपासूनच रहदारीचा रस्ता आहे. परिसरात लहान मुले खेळतात. त्यामुळे सदर जीर्ण इमारत इतरांच्या जीवितास धोकादायक ठरत आहे. जीर्ण इमारत इतरांच्या जीवितास धोकादायक ठरत असल्याने नागरिकांनी घरमालकांना वारंवार माहिती दिली. इतकेच नव्हे तर स्थानिक नगर पालिकेलाही लेखी तक्रार करुन जीर्ण इमारत पाडण्याची विनंती केली. परंतु, अद्यापही कारवाई करण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे. याकडे नगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी आहे.