शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

समृद्धी महामार्गामुळे शेतकºयांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:23 IST

कॉँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात देशाने प्रगती केली नाही, तेवढी प्रगती मतदारांनी भाजपावर विश्वास टाकून निवडून दिलेल्या भाजपा सरकारने केली आहे.

ठळक मुद्देशिवराय कुळकर्णी : पुलगाव तथा आर्वीत पत्रकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : कॉँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात देशाने प्रगती केली नाही, तेवढी प्रगती मतदारांनी भाजपावर विश्वास टाकून निवडून दिलेल्या भाजपा सरकारने केली आहे. राज्य सरकारने शेतकºयांच्या व प्रामुख्याने विदर्भाच्या विकासाकडे लक्ष देत समृद्धी मार्ग व जलयुक्त शिवार योजना राबविली. या समृद्धी महामार्गामुळे विदर्भ व पर्यायाने विदर्भातील शेतकºयांचा विकास होणार आहे, असे मत भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी व्यक्त केले.विश्राम गृहातील पत्रपरिषदेत ते बोलत होते. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाने उल्लेखनीय कामगिरी केली. तीन वर्षांपूर्वी कॉँग्रेस व राष्टÑवादीचे सरकार होते. त्यांनी जे खड्डे करून ठेवले, ते बुजविण्याचे काम भाजपा शासन करीत आहे. भाजपा सत्तेत आल्यावर ३ वर्षांत शासनाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची त्यांनी माहिती दिली. पत्रपरिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे, न.प. अध्यक्ष शीतल गाते, शहराध्यक्ष मंगेश झाडे, जिल्हा चिटणीस नितीन बडगे, ओबीसी मंडळाचे प्रदेश सरचिटणीस संजय गाते उपस्थित होते. प्रास्ताविक राहुल चोपडा यांनी केले.होय, हे जनतेचे सरकार आहेआर्वी - फडणवीस सरकार काँगे्रस-राष्ट्रवादीच्या काळात डबघाईला आलेली अर्थव्यवस्था रूळावर आणण्यात यशस्वी झाले. शेतकरी हा केंद्रबिंदू असून शिवाजी महाराज कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत राज्यातील शेतकºयांना ऐतिहासिक कर्जमाफी देऊन तसेच शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे, असे शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तीन वर्षांच्या वचनपूर्ती केल्याच्या निमित्ताने येथील विश्रामगृहात पत्रपरिषद पार पडली.आॅनलाईन अर्ज दाखल केल्याने, कर्जमाफीचे लाभार्थी आधार कार्ड सोबत जोडल्याने शेतकºयांनाच लाभ मिळणार आहे. कॉंग्रेसच्या काळात झालेली धनाढ्य, बोगस शेतकºयांना ही कर्जमाफी मिळणार नाही. फडणवीस यांच्या कल्पनेतून साकारलेल्या जलयुक्त शिवार योजनेद्वारे राज्यातील २६४ गावांतील ४१,९९० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. २०१८ मध्ये १३८ गावांत ही योजना राबविली जाणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळावर कायम मात करणार आहे, असे सांगितले. पत्रपरिषदेला माजी आमदार दादाराव केचे, माजी खासदार विजय मुडे, अनिल जोशी, नीता गजाम, धर्मेंद्र राऊत, विजय बाजपेयी, मिलिंद हिवाळे, विनय डोळे, राजू राठी, नंदू थोरात, राजा गिरीधर, हिवसे आदी उपस्थित होते.