शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

श्रमदानातून साधणार ५१ गावांचा विकास

By admin | Updated: April 9, 2017 00:30 IST

श्रमदानातून गावाचा विकास कार्यक्रम आर्वी तालुक्यातील ५१ गावांत घेण्यात येणार आहे.

वर्धा : श्रमदानातून गावाचा विकास कार्यक्रम आर्वी तालुक्यातील ५१ गावांत घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ४५ ते ५० दिवस चालणार आहे. श्रमदानातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावांना सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्यावतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. कार्यक्रमात जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, आर्वीचे उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद प्रवार, महिला बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.एम. मेसरे, पंचायतचे जाधव, पाणी पुरवठाचे मेश्राम, लघुसिंचनचे कार्यकारी अभियंता एच.पी. गहलोत तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांनी सहभाग घेऊन श्रमदान केले. शनिवारी रसुलाबाद, काकडदरा, विरूळ माळेगाव, पिंपळखुटा, नेरी मिर्झापूर व सावंगी या गावांत श्रमदानातून गावतलाव खोलीकरणाला प्रारंभ करण्यात आला. यात ग्रामस्थांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. या अभियानाचे समन्वयक म्हणून पाणी फाउंडेशने भूषण कडू व मंदार देशपांडे काम पाहत आहेत.(स्थानिक प्रतिनिधी)