शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
4
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
5
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
6
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
7
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
8
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
9
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
10
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
11
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
12
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
13
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
14
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
15
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
16
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
17
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
18
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
19
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
20
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!

श्रमदानातून साधणार ५१ गावांचा विकास

By admin | Updated: April 9, 2017 00:30 IST

श्रमदानातून गावाचा विकास कार्यक्रम आर्वी तालुक्यातील ५१ गावांत घेण्यात येणार आहे.

वर्धा : श्रमदानातून गावाचा विकास कार्यक्रम आर्वी तालुक्यातील ५१ गावांत घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ४५ ते ५० दिवस चालणार आहे. श्रमदानातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावांना सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्यावतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. कार्यक्रमात जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, आर्वीचे उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद प्रवार, महिला बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.एम. मेसरे, पंचायतचे जाधव, पाणी पुरवठाचे मेश्राम, लघुसिंचनचे कार्यकारी अभियंता एच.पी. गहलोत तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांनी सहभाग घेऊन श्रमदान केले. शनिवारी रसुलाबाद, काकडदरा, विरूळ माळेगाव, पिंपळखुटा, नेरी मिर्झापूर व सावंगी या गावांत श्रमदानातून गावतलाव खोलीकरणाला प्रारंभ करण्यात आला. यात ग्रामस्थांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. या अभियानाचे समन्वयक म्हणून पाणी फाउंडेशने भूषण कडू व मंदार देशपांडे काम पाहत आहेत.(स्थानिक प्रतिनिधी)