शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

देवळी विधानसभा क्षेत्र दुष्काळाच्या यादीत टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:47 IST

यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांवर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. देवळी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना यंदा कमी पावसाचा चांगलाच फटका सहन करावा लागला असून देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण गावांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात यावा, .....

ठळक मुद्देमाजी सभापतीचे मुख्यमंत्र्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांवर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. देवळी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना यंदा कमी पावसाचा चांगलाच फटका सहन करावा लागला असून देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण गावांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी जि.प.चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.अल्प पावसामुळे नागरिकांना येत्या काही महिन्यांमध्ये भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे. शिवाय कमी पावसामुळे सोयाबीन, कापूस व तूर पिकाच्या उताºयांमध्ये कमालीची घट येणार आहे. कपाशी पिकाची वेळोवेळी निगा घेवूनही बोंडअळीचा प्रादुर्भाव या पिकावर दिसत असल्याने कपाशी उत्पादक शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. आतापर्यंत देवळी पुलगाव विधानसभा मतदार संघातील विजयगोपाल, भिडी, आंजी, अल्लीपूर व अन्य काही महसूली मंडळ दुष्काळग्रस्त घोषित केले आहे; पण उर्वरित १० महसुली मंडळांना दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत स्थान देण्यात आले नाही. त्यांना दुष्काळग्रस्त गावांच्या यांदीत स्थान द्यावे. तसेच वर्धा जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जाहीर करून शासकीय भरीव मदत द्यावी, अशी मागणी भेंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस