शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:35 IST

तालुक्यातील खरांगणा (गोडे) येथील वृद्ध शेतकºयाच्या मुलाने कर्जापायी आत्महत्या केली. यामुळे कुटुंबाची आबाळ होत आहे. या शेतकºयाला कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देवृद्धत्वामुळे कामे होत नसल्याने हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तालुक्यातील खरांगणा (गोडे) येथील वृद्ध शेतकºयाच्या मुलाने कर्जापायी आत्महत्या केली. यामुळे कुटुंबाची आबाळ होत आहे. या शेतकºयाला कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदनही देण्यात आले.खरांगणा (गोडे) येथील ज्ञानेश्वर चौधरी (६८) यांच्याकडे १.७० हेक्टर आर शेतजमीन आहे. नापिकी होत असल्याने त्यांना वर्धा जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे कर्ज फेडता आले नाही. शासनाने २००७-२००८ मध्ये कर्जमाफी केली; पण त्यावेळी चौधरी यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले. परिणामी, आजही कर्जाची रक्कम थकित आहे. त्यांचा मुलगा शरद ज्ञानेश्वर चौधरी याने कर्जाचे ओझे व नापिकीमुळे ३१ डिसेंबर २०१३ रोजी शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या दोन मुलींचे लग्न झाले असून वृद्धत्वामुळे त्यांच्याकडून शेतीची तथा अन्य कामे होत नाही. शासनाने २००९ ते २०१६ चे कर्ज माफ केले; पण २००७ ते २००८ चे कर्जदार घेतले नाही. यामुळे ज्ञानेश्वर चौधरी यांच्या अगतिकतेचा विचार करीत कर्जमाफी द्यावी, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.