शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:52 IST

शेतकऱ्याच्या शेतात गुडघ्यापर्यंत चिखल झाला आहे. त्यामुळे कारंजा व तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. अतिपावसामुळे सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झालेला असून फुलावर असलेले पीक हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी: संततधारेने अनेकांच्या शेतात साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यात एखाद्या दररोज पाऊस कोसळत असल्याने डवरण, वखरण, निंदन ही कामे कशी करावी या चिंतेत शेतकरी सापडला आहे. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्यासाठी ग्लायसिल, तणनाशक औषधांचासुद्धा वापर केला; मात्र गवत नष्ट झाले नाही. परिसरात मजुरांचासुद्धा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे रोजंदारीच्या भावातही वाढ झाली आहे. तालुक्यात संत्रा बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. या बागांमध्येही तण वाढल्याने संत्री गळत आहेत. अशा अनेक समस्यांनी शेतकऱ्याला वेढले आहे. अनेक शेतकऱ्याच्या शेतात गुडघ्यापर्यंत चिखल झाला आहे. त्यामुळे कारंजा व तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.अतिपावसामुळे सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झालेला असून फुलावर असलेले पीक हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. जोरदार पाऊस आला तर अळ्यांसह इतर रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो; परंतु पाण्याचा वेग कमी असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात वाढ झाली आहे. एवढी बिकट परिस्थिती असताना शासकीय यंत्रणेकडून कुठलीही पाहणी झाली नाही. कृषी विभाग पांढरा हत्ती ठरत आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना दर्शन दुर्लभ झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभाग व महसूल विभागाला शेतकऱ्याच्या नुकसानाची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.महिनाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीकाठावरील निम्म्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून तलावाचे स्वरूप आले आहे. यामुळे शेतातून चालणेसुद्धा कठीण झाले आहे. पीक अतिपावसाने पिवळे पडले आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कृषी विभागाने पाहणी करणे गरजेचे आहे.- सुनील चौधरी, माजी सरपंच, बोंदरठाणा.

टॅग्स :agricultureशेती