शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

शेतकऱ्यांच्या वीज जोडणी बंदीचा निर्णय घातकी

By admin | Updated: January 10, 2015 01:45 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांना देण्यात येणार असलेल्या कृषी पंपाच्या वीज जोडणीवर बंदी घातली आहे. त्यांना सोलर पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला.

वर्धा : राज्य शासनाने शेतकऱ्यांना देण्यात येणार असलेल्या कृषी पंपाच्या वीज जोडणीवर बंदी घातली आहे. त्यांना सोलर पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय शेतकऱ्यांकरिता घातकी असल्याचा आरोप करीत शुक्रवारी जिल्हाकचेरीसमोर महात्मा फुले समात परिषदेच्यावतीने निदर्शने करण्यात आली. विदर्भ मराठवाड्याचा शेतकरी हा दुष्काळाने होरपलेला आहे. त्याला शासनाच्या मदतीची आणि पाठींब्याची नितांत गरज आहे. शेतकऱ्यांबद्दल या सरकारला सहानुभूती नाहीच, पण शेतकऱ्याला नेस्तनाबुत करून फक्त उद्योगपती आणि व्यापारी यांच्या लाभाचे निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी, शेतकऱ्यांच्या शेती पंपाना विज दिल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर चार हजार कोटींचा बोजा पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नविन विजकनेक्शन दिले जाणार नाही, असा तुघलकी निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांना साडे सहा लाख रुपयाच्या सोलर पंपाचे गाजर दाखवून कृषी पंपाला वीज जोडणी देण्याची अघोषित बंदी केल्याचा आरोप करीत निदर्शने करण्यात आली. यावेळी परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, विनय डहाके, विजय मुळे, किशोर तितरे, संजय म्हस्के, संजय भगत यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)