शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

शेतकऱ्यांच्या वीज जोडणी बंदीचा निर्णय घातकी

By admin | Updated: January 10, 2015 01:45 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांना देण्यात येणार असलेल्या कृषी पंपाच्या वीज जोडणीवर बंदी घातली आहे. त्यांना सोलर पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला.

वर्धा : राज्य शासनाने शेतकऱ्यांना देण्यात येणार असलेल्या कृषी पंपाच्या वीज जोडणीवर बंदी घातली आहे. त्यांना सोलर पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय शेतकऱ्यांकरिता घातकी असल्याचा आरोप करीत शुक्रवारी जिल्हाकचेरीसमोर महात्मा फुले समात परिषदेच्यावतीने निदर्शने करण्यात आली. विदर्भ मराठवाड्याचा शेतकरी हा दुष्काळाने होरपलेला आहे. त्याला शासनाच्या मदतीची आणि पाठींब्याची नितांत गरज आहे. शेतकऱ्यांबद्दल या सरकारला सहानुभूती नाहीच, पण शेतकऱ्याला नेस्तनाबुत करून फक्त उद्योगपती आणि व्यापारी यांच्या लाभाचे निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी, शेतकऱ्यांच्या शेती पंपाना विज दिल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर चार हजार कोटींचा बोजा पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नविन विजकनेक्शन दिले जाणार नाही, असा तुघलकी निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांना साडे सहा लाख रुपयाच्या सोलर पंपाचे गाजर दाखवून कृषी पंपाला वीज जोडणी देण्याची अघोषित बंदी केल्याचा आरोप करीत निदर्शने करण्यात आली. यावेळी परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, विनय डहाके, विजय मुळे, किशोर तितरे, संजय म्हस्के, संजय भगत यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)