शासन समान नागरी हक्काच्या कितीही बाता मारत असले तरी त्यात असलेली असमानता पदोपदी प्रत्ययास येते. आजही पोटासाठी आणि पोटच्या पोरांसाठी सतत भटकत असलेल्या अनेक जमाती दिसतात. त्यांना उन्हाची तमा नसते. कुठेच स्थायी राहुटी व शिक्षणाचा गंधही नसल्याने त्यांच्यासाठीच असलेल्या योजना त्यांच्या गावीही नसतात.
पोटासाठी दाहीदिशा...
By admin | Updated: April 25, 2015 00:03 IST