शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

राष्ट्रभाषा प्रचार समितीतील श्रेयवादाने गाठला कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:12 IST

देश-विदेशात हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराचे काम करणाऱ्या स्थानिक राष्ट्रभाषा प्रचार समितीतील श्रेयवादाने सध्या कळस गाठल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन पदाधिकाºयांची निवड झाली.

ठळक मुद्देतिघांना अटक : कार्यालयाचे कुलूप तोडले, गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देश-विदेशात हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराचे काम करणाऱ्या स्थानिक राष्ट्रभाषा प्रचार समितीतील श्रेयवादाने सध्या कळस गाठल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन पदाधिकाºयांची निवड झाली. परंतु, काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी गैरकायद्याची मंडळी गोळा करून थेट राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या आवारात येत तेथील दोन कार्यालयाचे कुलूप तोडून परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम केले. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या नवीन कार्यकारणीचा वाद धर्मदाय आयुक्त कार्यालयासह सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. त्यावर न्यायालयाकडून सूचना प्राप्त होताच आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात अविरोध निवडून आलेले नवीन पदाधिकारी वगळता उर्वरित पदाधिकाºयांसाठी मतदान घेण्यात आले होते. त्यावेळी शांततेत पार पडलेल्या निवडणुकीनंतर श्रेयासह खुर्चीचा वाद संपूष्टात आल्याचे बोलले जात होते. परंतु, निवडणूक होऊन केवळ एक महिन्याचाच कालावधी लोटता पुन्हा श्रेयवाद शनिवारी सायंकाळी उफाळून आला. जुन्या पदाधिकाऱ्यांसह सुमारे २५ ते ३० जणांनी शनिवारी सायंकाळी थेट राष्ट्रभाषा प्रचार समितीचे आवार गाठून प्रधानमंत्री कार्यालय व आनंदकुटी अध्यक्ष निवासाचे कुलूप तोडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शिविगाळ करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.सदर प्रकरणी अनंतराम सुरजप्रसाद त्रिपाठी (८५) यांच्या तक्रारीवरून सुर्यवंशी, चौधरी, जईता सेन बराट, नरेश शिखरे, गणेश धमाणे, ढोणे व इतर २० जणांविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ४५४ व १३५ बी.पी. अ‍ॅक्ट. नुसार गुन्हा दाखल करून संजय गुजर रा. सावंगी (मेघे), नरेश शिखरे व गणेशसिंग धमाणे दोन्ही रा. राष्ट्रभाषा प्रचार समिती यांना अटक केली आहे.परिसरात दहशतसुमारे २५ ते ३० जणांनी संगणमत करून एम. एच. ३२ ई. के. ५०१७ क्रमांकाच्या दुचाकीसह इतर वाहनांनी राष्ट्रभाषा प्रचार समिती गाठून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शिविगाळ करण्यात सुरूवात केली. इतकेच नव्हे तर त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही खरेखोटी सुनावल्याने परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली होती.