शहरं
Join us  
Trending Stories
1
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
3
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
4
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
5
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
6
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
7
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
8
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
10
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
11
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
12
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
13
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
14
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
15
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
16
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
17
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
18
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
19
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
20
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी

अवकाळी पावसाचा २,१९८ हेक्टरवर पिकांना फटका

By admin | Updated: March 1, 2016 01:28 IST

जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने चांगलेच थैमान घातले आहे.

सोमवारीही पावसाचा जोर : काही भागात गारपिटीसह पाऊसवर्धा : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. या पावसासोबत गारपीट झाल्याने त्याचा पिकांना मोठा फटका बसला आहे. यात शेतात काढणीच्या प्रतीक्षेत असलेला गहू व चन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात सुमारे २ हजार १९८ हेक्टरवर पिकांना फटका बसला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यात आलेल्या या पावसाचा फटका एकूण ७९ गावांना बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान वर्धा तालुक्यात असून येथील ३२ गावांना त्याचा फटका बसला तर दुसऱ्या क्रमांकावर देवळी तालुका असून यातील २२ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचा महसूल व कृषी विभागाच्यावतीने करण्यात आला. यात ३३ टक्क्यांच्या आत व ३३ टक्क्यांच्यावर अशी दोन श्रेणी करण्यात आली. यात पहिल्या श्रेणीत १ हजार ९६२ हेक्टरवर तर दुसऱ्या श्रेणीत २३६ हेक्टरवर नुकसान दर्शविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आलेले नुकसान दोन दिवसातील आहे. जिल्ह्यातील पावसामुळे शेतकरी मात्र अडचणीत आला आहे.(प्रतिनिधी) पुलगाव - नाचणगाव परिसरात गारपीटजिल्ह्यात गत दोन दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस सोमवारीही तसाच असल्याचे दिसून आले. यात पुलगाव व नाचणगाव परिसरात सायंकाळी पावसासह गारपीट झाली. तर समुद्रपूर परिसरातील गिरड येथे पावसाने हजेरी लावली. येथेही पावसासह आलेल्या वाऱ्यामुळे काही भागातील झाडे उन्मळून पडली. तर सेवाग्राम येथे रविवारी रात्री आलेल्या पावसामुळे नुकसान झाले. या भागातील आसगाव येथील विद्यूत पुरवठा रात्रीपासून खंडीत झाला तो रात्री उशिराही सुरू झाला नव्हता.