शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

आपट्याची झाडे लावून साजरा होणार दसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:55 IST

विजयादशमीला साधारणत: आपट्याची पाने एकमेकांना सोने म्हणून देण्याची प्रथा आहे. ही प्रथा सांभाळताना मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ºहास होत आहे.

ठळक मुद्देहनुमान टेकडीवर झाडे लावण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विजयादशमीला साधारणत: आपट्याची पाने एकमेकांना सोने म्हणून देण्याची प्रथा आहे. ही प्रथा सांभाळताना मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ºहास होत आहे. यामुळे आपट्याची पाने तोडून ती एकमेकांना देण्यापेक्षा आपट्याचे झाड लावून दसरा साजरा करण्याचे आवाहन वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने करण्यात आले आहे.वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने येथील हनुमान टेंकडीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करून त्याचे संगोपण करण्यात येत आहे. येथे अनेकांनी वाढदिवस, स्मृतीदिन, काही क्षणाच्या आठवणीत वृक्षारोपण केले आहे. त्या वृक्षांचे संवर्धन मंचाच्यावतीने करण्यात येत आहे. याच पद्धतीने येथे येत आपट्याचे झाड लावण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.दसºयाच्या दिवशी अनेकांकडून मोठ्या प्रमाणात आपट्याची झाडे तोडण्यात येत आहेत. या प्रकारातून वेळप्रसंगी वृक्षाची कत्तलही होत आहे. ही थांबविण्याकरिता सजग समाजाने एक पाऊल उचलण्याची गरज आहे. आज सर्वत्र वृक्ष लावा आणि त्याचे संगोपण करण्याच्या सूचना शासनाच्यावतीने करण्यात आल्या आहेत. यावर कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. यामुळे आपण आपली जबाबदारी म्हणून यंदाच्या दसºयाला आपट्याची पाने वाटण्यापेक्षा आपट्याचे एक रोपटे लावून नवा पायंडा पाडू, असे आवाहन वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचीन पावडे यांच्यासह मंचच्या सदस्यांच्यावतीने करण्यात आले आहे.दसºयानंतर लगेचच ज्येष्ठ नागरिक दिनदसºयाच्या दुसºया दिवशी म्हणजेच रविवारी ज्येष्ठ नागरिक दिन आहे. या दिवशीही टेकडीवर येत आपल्या आजी आणि आजोबांच्या स्मृतीत आपट्याचे रोपटे लावावे असे आवाहन मंचच्यावतीने करण्यात आले आहे.