शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कार्यवाही

By admin | Updated: May 1, 2016 02:14 IST

आरटीई कायद्यानुसार एक किमीच्या आत पाचवी व तीन किमीच्या आत इयत्ता आठवीचे वर्ग दुसऱ्या शाळेला देता येत नाही;

प्रशासनाला निवेदन : मुख्याध्यापक संघाचा इशारावर्धा : आरटीई कायद्यानुसार एक किमीच्या आत पाचवी व तीन किमीच्या आत इयत्ता आठवीचे वर्ग दुसऱ्या शाळेला देता येत नाही; पण शासन मान्यतेनुसार अनेक खासगी माध्यमिक शाळा सुरू आहेत. कोणतेही लेखी आदेश नसताना, अंतराच्या निकषात न बसणाऱ्या शाळांत पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करणाऱ्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक व व्यवस्थापनावर फौजदारी कार्यवाही करण्याचा इशारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्यात.जि.प. शाळांनी सरसकट पाचवी व आठवी जोडण्याचा सपाटा सुरू केला. यामुळे शिक्षणाचा अधिकार कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. अशा शाळा व मुख्याध्यापकांवर नियम कलम १८(५) नुसार एक लाख आणि प्रतिदिवस १० हजार रुपये दंड आणि फौजदारी कार्यवाहीचे प्रावधान आहे. अशा शाळांनी कोणत्याही विद्यार्थ्यांचा दाखला रोखून धरल्यास निकालानंतर प्रतिदिवस १० हजार रुपये प्रतिविद्यार्थी प्रमाणे दंडात्मक कार्यवाहीचे निकष आहे. जिल्ह्यात या आरटीई कायद्याला पायदळी तुडवून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत विनापरवानगीने, नियम धाब्यावर बसविणाऱ्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात कसूर केला जाणार नाही. याबाबत शिक्षक, मुख्याध्यापक संघटना आक्रमक झाल्या असून प्रखर विरोध करणार असल्याचे मुख्या. संघाचे जिल्हा सचिव सतीश जगताप यांनी कळविले आहे.(प्रतिनिधी)