शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा

By admin | Updated: December 19, 2015 02:13 IST

गत अनेक वर्षापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी प्रलंबीत आहे. आजवर वैदर्भीय जनतेला न्याय मिळाला नाही.

पंतप्रधानांना पाठविले पत्रहिंंगणघाट : गत अनेक वर्षापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी प्रलंबीत आहे. आजवर वैदर्भीय जनतेला न्याय मिळाला नाही. तेलंगणा राज्य निर्माण झाले तर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीलाच विरोध का, असा प्रश्न निर्माण होतो. वेगळ्या विदर्भाबाबत केंद्र सरकारने त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन राज्याचा दर्जा प्रदान करावा, अशी मागणी अखिल भारतीय किसान क्रांतीच्यावतीने पत्रातून केली आहे.या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले. यावेळी किसान क्रांतीचे विदर्भ अध्यक्ष संतोष तिमांडे, अखिल भारतीय किसान क्रांती महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राजश्री दुब्बावार यांची उपस्थिती होती. येथील सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम नाही. वैदर्भीय तरूण हा नैराश्याच्या गर्तेत जीवन जगतो आहे. संंयुक्त महाराष्ट्रात विदर्भाच्या वाटयाला केवळ मागासलेपणा आला आहे. शेतकरी आत्महत्या, सिंचनाच्या समस्या, लघु व कुटीर उद्योगांच्या समस्या, सुशिक्षित बेकारी, उद्योगांची दैनावस्था यामुळे आजपर्यंत विदर्भाची मोठ्या प्रमाणावर गळचेपी झाली असल्याचे पत्रात नमुद केले आहे. ही बाब विदर्भाच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरणारी असून याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष करु नये, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनाची प्रत केंद्रीय गृह मंत्री राजनाथसिंग यांना देण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)