शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

वीज वितरण कंपनीत ठेकेदाराची मनमानी

By admin | Updated: July 2, 2016 02:25 IST

येथील वीज वितरण कंपनीत ठेकेदारांची मनमानी सुरू आहे. ठेकेदार मनात येईल त्याप्रमाणे नियमबाह्य कामे करीत असल्याचे बोलल्या जात आहे.

वीज ग्राहकांचा रोष : कामगारच करताहेत कारवाईची मागणीसेलू : येथील वीज वितरण कंपनीत ठेकेदारांची मनमानी सुरू आहे. ठेकेदार मनात येईल त्याप्रमाणे नियमबाह्य कामे करीत असल्याचे बोलल्या जात आहे. नाममात्र कामांचे लाखो रूपये उकळल्या जात आहे. त्यामुळे वीजग्राहकांत असंतोष पसरला आहे. सबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी खुद्द कर्मचारी व ठेकेदाराकडून कामगारच करीत आहेत. येथील वीज वितरण कंपनाच्या ठेकेदारांचा उर्मटपणा वाढत चालला आहे. माझ्या केसालाही वरिष्ठ अधिकारी धक्का लावीत नाही, कारण त्यांचे तोंड मी बंद करतो असे उघडपणे बोलणाऱ्या ठेकेदारालाही वीज वितरण कंपनी पोसत असल्याचे बोलल्या जात आहे. मागील वर्षी एका शेतकऱ्यांकडून स्वत:च्या नावाने ४५ हजार रुपयांचा धनादेश काढून रक्कम हडप करण्यात आली. पैसे उकळल्यावरही वर्षभर त्यांच्या शेतात वीजजोडणी दिली नाही. अखेर लोकमतने ही बाब चव्हाट्यावर आणताच दुसऱ्याच दिवशी सदर शेतकऱ्याला वीज पुरवठा मिळाला होता. असे अनेक प्रकार येथे नित्याचेच झाल्याचेही बोलल्या जात आहे. यंदाही संपूर्ण उन्हाळभर ठेकेदारांनी जुजबी कामांची भरमसाठ देयके काढून महावितरणची लुबाडणूक करण्यात आली. परिणामी वाऱ्याची झुळक आली तरीसुद्धा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार ग्राहकांचा संताप वाढवित आहे. भर उन्हाळ्यात ठेकेदारांनी मनमानी सुरू असल्याने त्याचा त्रास नागरिकांना व शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. खुद्द उपकार्यकारी अभियंता संजय पुरी यांनीच ठेकेदारांना वठणीवर आणण्याची गरज व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर ठेकेदाराजवळ काम करणारे कामगारही ठेकेदारावर रोष व्यक्त करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)