शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांची परवड

By admin | Updated: June 30, 2014 00:04 IST

नजीकच्या कानगाव येथील बँक आॅफ इंडिया शाखेत कर्मचारी वर्गाची कमतरता असल्यामुळे कामाची गती मंदावली आहे. बाहेरगावावरून कामे पार पाडण्यासाठी येणाऱ्या नागरिक वृद्धांना मोठ्या त्रासाला

मोझरी (शे.) : नजीकच्या कानगाव येथील बँक आॅफ इंडिया शाखेत कर्मचारी वर्गाची कमतरता असल्यामुळे कामाची गती मंदावली आहे. बाहेरगावावरून कामे पार पाडण्यासाठी येणाऱ्या नागरिक वृद्धांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहे. येथे कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी होत आहे. सध्या बी-बियाणे खरेदी व लागवडीसाठी शेतकरी वर्ग कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहे. कर्ज प्रकरणे मंजूर व्हावी याकरिता अनेकदा बँकेत चकरा माराव्या लागत आहे. परंतु शेतकऱ्यांची प्रकरणे गतीने पुढे सरकत नसल्याचे दिसत आहे. वृद्धांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.कानगाव येथील बँक आॅफ इंडिया शाखेचे नव्या इमारतीमध्ये स्थलांतरण झाले. पण सुसज्ज इमारतीमध्ये बऱ्याच असुविधा बघायला मिळतात. येथे कॅश काऊंटरसाठी एकच खिडकी उघडी राहत असल्यामुळे पैसे काढण्यासाठी तसेच भरण्यासाठी ग्राहकांना तासनतास उभे रहावे लागते. महत्त्वाच्या कामासाठी आलेल्यांचा संपूर्ण दिवस बँकेतच जातो. या शाखेत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे.जवळपास २२ गावांचा कारभार या बँकेमार्फत चालतो. त्यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांचे, वृद्धांचे मोठे हाल होत आहेत. येथील बँक कर्मचाऱ्यांच्या मर्जीतील ग्राहकांची कामे मात्र मागच्या खीडकीतून लवकर होत असल्याची ओरड ग्राहक करीत आहे. त्यामुळे कर्मचारी संख्या वाढवून ग्राहकांचा होणारा त्रास कमी करावा अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)