शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

शेतकरी समर्थनार्थ काँग्रेसचे रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासन, केंद्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. तसेच शेतकºयांच्या संघटनेशी बोलणीे करायला तयार नाही, म्हणून वर्धा येथे कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जेष्ठ नेते रामभाऊ सातव यांच्या नेतृत्वात नागपूर-यवतमाळ या महामार्गावरील दत्तपूर शिवारात निषेध आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी चक्क दोन तास सरकारविरोधी घोषणाबाजी केली.शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देऊन ...

ठळक मुद्देदत्तपूर बायपास वर दोन तास केली घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासन, केंद्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. तसेच शेतकºयांच्या संघटनेशी बोलणीे करायला तयार नाही, म्हणून वर्धा येथे कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जेष्ठ नेते रामभाऊ सातव यांच्या नेतृत्वात नागपूर-यवतमाळ या महामार्गावरील दत्तपूर शिवारात निषेध आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी चक्क दोन तास सरकारविरोधी घोषणाबाजी केली.शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देऊन सरकारचे लक्ष्य शेतकऱ्यांच्या मागण्याकडे वेधण्यासाठी दोन तास आंदोलन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना रामभाऊ सातव म्हणाले की, भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी अनेक आश्वासन दिली होती. मात्र त्याची पूर्तता झाली नाही असे त्यांनी सांगितले. आंदोलनात अंकुश पिंपरे, गंगाधर पाटील, सुधाकर मेहरे, भक्तराज अलोणे, नरेंद्र गुजर, प्रल्हाद गिरीपुंजे, सुभाष देशमुख, राजेंद्र गवळी, रमेश खेडकर, सुधाकर घाडगे, सुरेश बोरकर, ज्ञानेश्वर वैद्य, राजकुमार बारी, रमेश गुरनुले आदी सहभागी झाले होते.या आहेत मागण्याशेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करून सातबारा कोरा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, शेतकऱ्यांना मोफत पीक विम्याचे कवच देण्यात यावे, शेतीला पुरक व्यवसायासाठी अनुदान देण्यात यावे, महागाई नियंत्रणात आणण्यात यावी, पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांना नियंत्रणात आणण्यात यावे, बोंडअळी, गारपीट आदीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावी, शेतकºयांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्यात यावे आदी मागण्याचे निवेदन यावेळी मुख्यमंत्र्यांना पाठविले.