शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

अस्पष्ट एसएमएसमुळे संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:06 IST

शासनाच्यावतीने शेतकºयांना लाभ होण्याच्या उद्देशाने आॅनलाईन पद्धतीने शासकीय खरेदी सुरू केली. यात शेतकºयांच्या नोंदी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन नोंदीत घोळ कायमच : शेतकºयांचा उडतो गोंधळ

रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्यावतीने शेतकºयांना लाभ होण्याच्या उद्देशाने आॅनलाईन पद्धतीने शासकीय खरेदी सुरू केली. यात शेतकºयांच्या नोंदी करण्यात येत आहे. या नोंदीदरम्यान येणारा एसएमएस म्हणजेच आपल्या शेतमालाची खरेदी झाली असा समज शेतकरी करीत आहे. यामुळे शेतकºयांचा चांगलाच गोंधळ उडत आहे. हा प्रकार थांबविण्याकरिता शासनाच्यावतीने शेतकºयांना एसएमएस बाबत माहिती देण्याची गरज आहे.खुल्या बोलीच्या तुलनेत आॅनलाईन व्यवहारात शेतकºयांना अधिक लाभ होत असल्याचे शासनाने म्हणणे आहे. यामुळे शासनाच्यावतीने आॅनलाईन खरेदीला विशेष प्राधान्य दिले जात आहे. हा व्यवहार वर्धेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतही सुरू करण्यात आला. हा निर्णय घेतेवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाºया शेतकºयांना तसे मार्गदर्शन होणे गरजेचे होते; मात्र शासनाकडून तसे झाले नाही. परिणामी आता शेतकºयांचा गोंधळ उडत आहे. एसएमएस येताच शेतकºयांकडून त्यांचा शेतमाल बाजारात आणण्याचा प्रकार घडत आहे. यामुळे बाजारात शेतकºयांची गर्दी होत गोंधळ उडत आहे.सध्या शेतकºयांच्या घरी त्याचा शेतमाल आला आहे. यात असलेल्या आर्थिक अडचणीमुळे त्याच्याकडून तो शेतमाल विकण्यास प्राधान्य देत आहे. यामुळे बाजारात शेतकºयांची गर्दी होत आहे. यात प्रत्येकाला हमीभाव मिळण्याची अपेक्षा आहे; मात्र शासकीय खरेदी केंद्रावर होणारी गर्दी आणि आॅनलाईनची अट यामुळे केंद्रावर शेतकºयांची गर्दी होवून उद्रेक होत आहे. याचा प्रत्यय वर्धेत बुधवारी आला. वर्धा बाजार समितीत आंदोलन होत उड्डाण पुलावर रस्ता रोको करण्यात आला. यावेळी शेतकºयांनी हमीभावाची मागणी केली. असे प्रकार टाळण्याकरिता शासनाच्यावतीने विशेष प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.शेतकºयांना संदेश पाठविताना सुधारणा गरजेचीशासनाच्या सूचनेनुसार खरेदीकरिता शेतकºयाची आॅनलाईन नोंद होताच त्याला एक एसएमएस पाठविण्यात येतो. या संदेशात शेतकºयांना त्याचा आयडी आणि नोंदीची माहिती दिल्या जाते. या नोंदीच्या माहितीनंतर त्याचा शेतमाल कोणत्या दिवशी येथे आणावा याची माहिती देण्यात येणार आहे. मात्र पहिल्या संदेशात असा कुठलाही उल्लेख नसल्याने शेतकºयांची तारांबळ उडत आहे. शेतकºयांचा उडत असलेला हा गोंधळ कमी करण्याकरिता शासनाच्यावतीने पाठविण्यात येत असलेल्या संदेशात सुधारणा करण्याची गरज निर्माण आहे.आॅनलाईन आॅक्शनमध्ये वर्धा बाजार समिती अव्वलशासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या आॅनलाईन आॅक्शनमध्ये वर्धा बाजार समिती राज्यातील एकूण ३० बाजारसमितीतून अव्वल स्थान पटकावून आहे. यामुळे येथून शेतकºयांना मोठ्या लाभाची आशा व्यक्त करण्यात येत आहे. या आॅनलाईन आॅक्शनमध्ये शेतकºयांच्या इतर भागातील खरेदीदार मिळत असून त्यांना वाढीव दर मिळण्याची संधी निर्माण होत असल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली आहे.