शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष जलसंवर्धनाचा आगळा वर्षपूर्ती दिन

By admin | Updated: April 27, 2017 00:43 IST

पाणी हे जीवन असल्याचे सारेच म्हणतो; पण प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर शहरालगतच्या हनुमान टेकडीवर पावसाचे पाणी अडवून

व्हीजेएमचा हनुमान टेकडीवरील उपक्रम : १० हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट वर्धा : पाणी हे जीवन असल्याचे सारेच म्हणतो; पण प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर शहरालगतच्या हनुमान टेकडीवर पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यासह पठार हिरवेगार करण्याकरिता वैद्यकीय जनजागृती मंचने हाती घेतलेला महत्त्वपूर्ण उपक्रम चांगलाच आकार घेऊ लागला आहे. या उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त बुधवारी हनुमान टेकडीवर छोटेखानी कार्यक्रमासह पुढील संकल्पसिद्धीबाबत नियोजन ठरविण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे तर अतिथी म्हणून नगराध्यक्ष अतुल तराळे, जि.प. काँग्रेस गटनेते संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपवनसरंक्षक दिगंबर पगार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, व्हीजेएमचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे उपिस्थत होते. प्रारंभी वर्षपूर्तीनिमित्त टेकडी परिसरात मान्यवरांच्या हस्ते पाच रोपांची लागवड करण्यात आली. यानंतर टेकडीच्या आकृतीतील आकर्षक केक कापून पहिला वर्षपूर्तीदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी उपलब्ध करून दिलेल्या वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान याबाबत रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेचे वाचन करण्यात आले. व्हीजेएमने २६ एप्रिल २०१६ या दिवशी हनुमान टेकडीवरील श्रमदानाचे अभियान सुरू केले. प्रारंभी टेकडीवर उतरत्या क्रमाने प्रत्येक तीन फुटांच्या अंतरावर दोन फुट रूंद, दोन फुट खोल व आठ फुट लांब असे २०० समस्तर चर खोदण्यात आले.