शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

नगरपालिका क्षेत्रातच आचारसंहिता

By admin | Updated: October 21, 2016 01:59 IST

निवडणुका नसणाऱ्या जिल्हा परिषद/पंचायत समिती/नगर पंचायतींना त्यांच्या क्षेत्रातील कामे नेहमीप्रमाणे करता येणार आहे.

निवडणूक आयोगाने केले स्पष्ट : ग्रामीण विकासाचा मार्ग मोकळावर्धा : निवडणुका नसणाऱ्या जिल्हा परिषद/पंचायत समिती/नगर पंचायतींना त्यांच्या क्षेत्रातील कामे नेहमीप्रमाणे करता येणार आहे. त्यांना कोणतेही निर्बंध नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने एका पत्रान्वये स्पष्ट केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने १७ आॅक्टोबरच्या पत्रान्वये एका जिल्ह्यात ४ वा त्यापेक्षा अधिक नगर परिषदा/नगर पंचायतींच्या निवडणुका असल्यास संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे आदेश निर्गमित केले होते. यामुळे निवडणुका नसतानाही ग्रामीण भागातील विकासांना खीळ बसण्याची शक्यता वर्तविली जात होती. याबाबत अनेक क्षेत्रीय कार्यालयांकडून विचारणा करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका होणाऱ्या नगर परिषदा/नगर पंचायतीच्या क्षेत्रातील मतदारांवर विपरित प्रभाव न टाकणाऱ्या जिल्हा परिषद/पंचायत समिती/महानगर पालिका व नगर परिषदा/नगरपंचायतींच्या क्षेत्रातील कामे नेहमीप्रमाणे करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वर्धा जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या निवडणुका असल्यामुळे या क्षेत्रात ही आदर्श आचार संहिता लागू राहणार आहेत. जिल्ह्यातील इतर भाग यातून वगळण्यात आला आहे. या भागात विकास कामे करण्यात लोकप्रतिनिधींना कोणतीही अडचण होणार आहे.(जिल्हा प्रतिनिधी)