शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

मुख्य मार्गावर उकिरडे, ग्रा.पं.ला स्वच्छतेचे वावडे

By admin | Updated: September 12, 2016 00:50 IST

स्वच्छतेचा मंत्र गांधीजींनी दिला. प्रत्यक्ष गावात कार्य केले; पण ग्रामपंचायत प्रशासनाला स्वच्छतेचे वावडे असल्याचेच दिसते.

ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात : दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्तसेवाग्राम : स्वच्छतेचा मंत्र गांधीजींनी दिला. प्रत्यक्ष गावात कार्य केले; पण ग्रामपंचायत प्रशासनाला स्वच्छतेचे वावडे असल्याचेच दिसते. मुख्य मार्गावर असलेले उकिरडे, हे त्याचे उदाहरण सांगता येईल. उकिरडे व दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रा.पं. प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.पाच प्रभाग, १५ जणांची कार्यकारिणी, नवीन ले-आऊट आणि अद्यावत घरे ही ग्रा.पं. ची करासाठी जमीची बाजू आहे. विविध कामांसाठी शासनाकडून येणारा निधी वेगळाच आहे. गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रस्थान राहिले. यामुळे देश-विदेशातील पर्यटक, दर्शणार्थी आणि अभ्यासक येतात. गांधीजी आणि आश्रम पाहण्यासाठी येणाऱ्यांना मुख्य मार्गावर दर्शन ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याचेच दर्शन होते. मुख्य मार्गावरील उगले ले-आऊट परिसरातील नागरिक रस्त्याच्या कडेला स्वत:च्या सुविधेनुसार कचरा टाकतात. सध्या सहा ठिकाणी कचरा जमा आहे. ग्रा.पं. च्या स्वच्छता विभागाला याची थोडीही खंत नाही. बांगडे, प्रफुल बहादुरे हेच त्याची कशीतरी विल्हेवाट लावून स्वच्छता ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. गावातील चित्रे यापेक्षा वेगळे नाही. स्वच्छता कराची आकारणी ग्रा.पं. करते मग अस्वच्छता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.(वार्ताहर)