शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘क्लीन अप’ वर्धा ‘फेल’च

By admin | Updated: April 1, 2015 01:51 IST

देशभर स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले़ यात शहरे, गावे स्वच्छ करण्याकरिता प्रशासन सज्ज झाले होते़ जिल्ह्यातही हे अभियान राबविण्यात आले;

वर्धा : देशभर स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले़ यात शहरे, गावे स्वच्छ करण्याकरिता प्रशासन सज्ज झाले होते़ जिल्ह्यातही हे अभियान राबविण्यात आले; पण जनजागृतीचा अभाव व प्रशासकीय उदासिनतेमुळे ते दिवसांपूरतेच मर्यादित झाल्याचे दिसते़ फलकांचा गाजावाजा करीत ‘क्लीन अप’चा नारा देण्यात आला़ यासाठी प्रजासत्ताक दिनी मुहूर्तही शोधण्यात आला; पण शहरातील हे अभियान दिवसापूरतेच ठरले़ सध्या शहरासह सभोवताल कचऱ्याचेच साम्राज्य दिसते़ यामुळे ‘क्लीन अप’ वर्धा ‘फेल’ झाल्याचेच दिसते़जिल्हा प्रशासन, नगर परिषद, सामाजिक संघटना व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते़ एकाच दिवशी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करण्यात आला़ यात बजाज चौकातील भाजी बाजार, गोल बाजार, मुख्य मार्ग तसेच शाळा, महाविद्यालये, प्रशासकीय कार्यालये यासह अन्य परिसरातही स्वच्छता अभियान राबविले गेले़ यात जागोजागी फलकही लावण्यात आले; पण स्वच्छता दिवसापूरतीच ठरली़ एकाच दिवसात विविध ठिकाणी साफसफाई करण्यात आली; पण जनजागृती करण्यात आली नाही़ यामुळे नागरिकांना पाहिजे तसा सहभाग मिळाला नाही़ सध्या शहरातील मुख्य भाजी बाजार, गोलबाजार व शहराच्या सभोतालचा परिसर अस्वच्छच दिसतो़ जीवन प्राधिकरण कार्यालय परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे़ या भागातील नाल्यांमध्ये बेशरम वाढलेली असून या परिसराला स्वच्छता अभियान शिवलेच नसल्याचे दिसते़(कार्यालय प्रतिनिधी)