शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

बारविरोधात नागरिक रस्त्यावर

By admin | Updated: April 3, 2017 01:26 IST

बाणेर रोडवरील डेरॉन हाईट्स इमारतीत सुरू असलेल्या पाच बारच्या विरोधात नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.

पारा ४२.६ अंशावर : शहरातील रस्त्यांवर दुपारच्यावेळी शुकशुकाट वर्धा : मार्चखेरीस पारा ४३ अंशाच्या पुढे गेल्याने उन्हाची दाहकता चांगलीच जाणवत आहे. याचा परिणाम जनजीवनावर होत असून दुपारच्या सुमारास शहरातील रस्त्यावरची वर्दळ कमी झालेली दिसते. कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक शक्यतो सकाळच्या वेळेत कामे आटोपण्याचा प्रयत्न करतात. प्रखर उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळेच दुपारच्या वेळेत शहराच्या रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतो. बहुतांश नागरिक दुपारच्या वेळेत बाहेर जाण्याचे टाळताना दिसतात. पारा चाळिसीपार गेल्यावरच उन्हाची तीव्रता जाणवायला लागली होती. त्यातच कमाल आणि किमान तापमान वाढतच असल्याने उन्हाच्या झळा अधिकच जाणवत आहे. या उन्हात फिरताना अंगाची लाहीलाही होते. दुपारच्या वेळतील उन्हाच्या झळा प्रखर असतात. या उन्हात फिरणे ही बाब आरोग्याच्यादृष्टीने घातक आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाज किंवा अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. आजारी व्यक्ती व लहान मुलांनी यावेळेत घराबाहेर पडणे टाळावे. याचाच परिणाम म्हणून शहरातील सर्व वर्दळीचे मार्ग दिवसाला जवळपास निर्मनुष्य झालेले दिसतात. (स्थानिक प्रतिनिधी) एप्रिलचे तापमान यंदा मार्च महिन्यापासून जाणवायला लागले. दिवसभर वातावरण तापल्याने या उन्हाच्या झळा रात्री ८ वाजेपर्यंत जाणवतात. मात्र सूर्य मावळतीला लागल्यावर शहरातील सर्व प्रमुख वर्दळीचे रस्ते पुन्हा गर्दीने फुललेले दिसतात. मात्र दिवसाच्यावेळी अघोषित संचारबंदी असल्यकहे दिसते. यातच अघोषित भारनियमन केले जाते. प्रत्यक्षात भारनियमन नाही. त्याबाबतचे वेळापत्रक संअंधीत यंत्रणेने जाहीर केलेले नाही. तरीही दिवसातून दोन ते तीन वेळा काही वेळाकरिता वीजपुरवठा खंडित होतो. दुपारच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. आकोली - मार्च अखेरीस तापमानात अचानक वाढ झाल्याने त्याचा परिणाम ग्रामीण जीवनावर पाहायला मिळाला. ग्रामीण भागातील रस्ते ओस पडले आहे. त्यामुळे शेतीची कामेही प्रभावित झाली आहे. शेतात काम करायला मजूर येत नाही. दिवसभर उन्हाच्या झळा जाणवत असल्याने सायंकाळनंतर रस्त्यावर वर्दळ पाहायला मिळते. सूर्य प्रखरतेने आग ओकत आहे. सकाळी १० वाजतानंतर उन्हाचा झळा अधिक जाणवतात. उन्हाच्या तीव्र झळामुळे ग्रामीण भाग होरपळला आहे. त्यात अघोषित भारनियमन केले जाते. त्यामुळे उकाड्यात अधिक भर पडत असल्याचे दिसते. गावातील रस्त्यावर सध्या शांतता दिसत आहे. लोक शक्यतो १२ वाजेपर्यंत कामे उरकवून घेतात. वाढत्या उकाड्याने शेतीची कामे प्रभावित झाली आहे. वखरणी, नांगरणी ही कामे खोळंबली आहे. शेतातील कचरा वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी विवंचनेत आहे.