शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

भारनियमनाच्या विरोधात नागरिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:28 IST

तालुक्यातील काही भागात १६ तासाचे भारनियमन केले जात आहे. याचा नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देविद्युत देयक न भरण्याचा निवेदनातून अधिकाºयांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील काही भागात १६ तासाचे भारनियमन केले जात आहे. याचा नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर जनजीवन विस्कळीत झाले असल्याचा आरोप करीत तात्काळ सुरू केलेले भारनियमन बंद करा अन्यथा आम्ही विद्युत देयके अदा करणार नाही, असा इशारा महावितरणच्या अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून तालुका सरपंच संघटनेचे दिला आहे.वेळी-अवेळी विद्युत पुरवठा खंडित केल्या जात असल्याने तालुक्यातील अनेक गावातील पाणी पुरवठा योजना प्रभावीत झाली आहे. घागर-घागर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर भारनियमनामुळे ग्रामीण भागातील गव्हाचे पीठ करणाºया चक्की पासून ते शेतीच्या ओलिताची कामे ठप्प पडत आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे दिवस असून विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने त्यांनाही याचा चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. शहरी भागात २४ तास विद्युत पुरवठा दिल्या जातो. तर ग्रामीण भागात १६ तासाचे भारनियमन होत आहे. हा प्रकार ग्रामीण जनतेवर अन्याय करणारा असून तात्काळ भारनियमन बंद करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.ग्रामीण भागातील जनतेला सवताची वागणूक दिली जात आहे. येत्या काही दिवसांत निवेनाद्वारे करण्यात आलेल्या मागणीवर विचार न झाल्यास भारनियमन बंद होईस्तोवर महावितरणकडून दिल्या जाणारे विद्युत देयक तालुक्यातील नागरिक करणार नाही, असा इशाराही निवेदनातून महावितरणच्या अधिकाºयांना देण्यात आला आहे. सदर निवेदन सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष निखिल कडु यांच्या नेतृत्त्वात महावितरणच्या अधिकाºयांना देण्यात आले.तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्याच्या मागणीच्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यलय वर्धा यांना तर उपविभागीय अधिकाºयांमार्फत मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना धमेंद्र राऊत, बाळा सोनटक्के, दिनेश डेहनकर, अश्विन शेंडे, अरूण मांडवकर, रोशन राऊत, जीतेश मात्रे, अशोक कठाणे, योगेश सरोदे, रामु मसराम, प्रशांत भडके, पुरुषोत्तम ढोले, सागर ठाकरे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी, शेतमजुर व परिसरातील गावांमधील महिला-पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.