शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

भारनियमनाविरूद्ध अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:58 IST

धोत्रा, मदनी, वायगाव सबस्टेशन अंतर्गत येणाºया गावांत मागील एक महिन्यापासून थ्री-फेजचे भारनियमन सुरू आहे. यात तीन दिवस दिवसा व चार दिवस रात्री भारनियमन केले जाते. परिणामी, पिकांचे ओलित धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देओलिताअभावी पिके धोक्यात : शेतकºयांच्या संतापामुळे अधिकाºयांची तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धोत्रा, मदनी, वायगाव सबस्टेशन अंतर्गत येणाºया गावांत मागील एक महिन्यापासून थ्री-फेजचे भारनियमन सुरू आहे. यात तीन दिवस दिवसा व चार दिवस रात्री भारनियमन केले जाते. परिणामी, पिकांचे ओलित धोक्यात आले आहे. यामुळे संतप्त शेतकºयांनी सोमवारी महावितरणचे कार्यालय गाठून अभियंत्यांना घेराव घातला. शेतकºयांचा रोष पाहून अधीक्षक अभियंत्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.एक महिन्यापासून रात्री भारनियमन केले जात असल्याने पिकांना आवश्यक पाणी देणे कठीण झाले आहे. आठवड्यातून केवळ ३ दिवस दिवसा वीज मिळत असून उर्वरित दिवशी भारनियमन केले जात आहे. आठवड्यातून ५ दिवस दिवसा वीज पुरवठा करावा, या मागणीकरिता माजी जि.प. सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्वात तळेगाव (टा.), वायगाव (नि.), आष्टा, नेरी, भूगाव, करंजी (काजी), जऊळगाव, सोनेगाव (स्टे.) येथील शेतकºयांनी सोमवारी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना घेराव घातला. तीन ऐवजी ५ दिवस दिवसा वीज पुरवठ्याची मागणी लावून धरण्यात आली. यावर त्वरित निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली. शेतकºयांचा संताप पाहून अधीक्षक अभियंत्यांनी त्वरित शासनाकडे प्रस्ताव पाठविला. यावरील निर्णयाची शेतकºयांना प्रतीक्षा आहे. आंदोलनात विजय भालकर, सरपंच अरुण बालपांडे, किशोर पोटदुखे, जया वेले, अरुण राऊत, किशोर कुबडे, सुरेश बीजवार, कवडू पोटदुखे, दिलीप भोमले, ग्रा.पं. सदस्य व शेतकरी सहभागी झाले.रात्री-बेरात्री करावे लागते ओलीतसध्या कपाशी तथा तूर पिकाला ओलीत करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. काही शेतांत कापूस फुटला असला तरी अनेक शेतकºयांचा कापूस फुटलेला नाही. शिवाय तुरीसह अन्य पिकांनाही सध्या पाण्याची गरज आहे. यामुळे शेतकरी दिवसरात्र एक करून पिके वाचविण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. यात महावितरणचे भारनियमन मात्र अडथळा निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसा वीज पुरवठा मिळत नसल्याने रात्री ओलित केले जाते; पण आता रात्रीही भारनिमयन केले जात असल्याने ओलित कधी करावे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.