शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

प्रभारी अधिकाºयांच्या खांद्यावर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:10 IST

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या शहीदभूमीला शासन सापत्न वागणूक देत आहे. महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात नियमित अधिकारी नसल्याने प्रभारावर धूरा हाकने सुरू आहे.

ठळक मुद्देशासन, प्रशासनाकडून नियुक्तीला बगल : कृषी, शिक्षण, प्रकल्प कार्यालय वाºयावर

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या शहीदभूमीला शासन सापत्न वागणूक देत आहे. महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात नियमित अधिकारी नसल्याने प्रभारावर धूरा हाकने सुरू आहे. कृषी व प्रकल्प अधिकारी कार्यालय तथा शिक्षण विभागातही अधिकारी नाही. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.तालुका कृषी अधिकारी बबन जुनघरे यांची बदली होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक काळ झाला; पण कृषी अधिकारी दिला नाही. मंडळ अधिकारी, तांत्रिक कृषी अधिकारी, कृषी सहायक ही पदेही रिक्त आहे. सद्यस्थितीत कृषी पर्यवेक्षक प्रमोद पेढकर धूरा हाकत आहे. त्यांच्यामागे बैठकांचा ससेमिरा असल्याने कामकाज सांभाळताना कसरत करावी लागते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांच्याकडे शेतकºयांनी अनेकदा तक्रारी केल्या; पण त्यावर आश्वासनेच मिळाली. शेतकºयांच्या सर्वाधिक आत्महत्या म्हणून आष्टी तालुक्याची नोंद आहे; पण याच तालुक्यात तालुका कृषी अधिकारी नाही. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात सव्वा दोन वर्षांपासून अधिकारी नाही. पर्यवेक्षक प्रभा पाटील या प्रभार सांभाळत आहे. प्रभार असतानाही त्यांनी सर्व कामे चोख पार पाडली. शासनाच्या योजना राबविल्या. सकाळी ९.३० वाजता नियमीत कार्यालयात येणाºया पहिल्या अधिकारी म्हणून पाटील परिचित आहे. पर्यवेक्षकाचे काम सांभाळून त्यांना अधिकाºयाची कामे करावी लागतात. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देत नियमित अधिकारी देण्याची मागणी केली आहे; पण अद्याप अधिकारी मिळाले नाही. गटशिक्षणाधिकारी व्ही.ए. दुबे यांची बदली झाल्याने जागा रिक्त झाली. सध्या विस्तार अधिकारी देशपांडे प्रभारी आहे. नियमित अधिकारी नसल्याने शिक्षण विभागाचा डोलारा कोलमडला आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

तालुका कृषी अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी या पदांसाठी निवेदन दिले आहे. लवकरच अधिकारी मिळणार, असे मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी सांगितले आहे.- दादाराव केचे, माजी आमदार, आर्वी.