शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलताच शेतकऱ्यांची लगबग सुरू

By admin | Updated: June 13, 2014 00:22 IST

रोहिणी नक्षत्रात पारा वाढतच गेल्याने शेतकामाला खिळ बसली होती. मृग नक्षत्राची छाया पडताच हवामानात झालेला बदल पाहता पुन्हा खरीपाची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी त्याच्या कामात पुन्हा व्यस्त झाला आाहे.

घोराड : रोहिणी नक्षत्रात पारा वाढतच गेल्याने शेतकामाला खिळ बसली होती. मृग नक्षत्राची छाया पडताच हवामानात झालेला बदल पाहता पुन्हा खरीपाची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी त्याच्या कामात पुन्हा व्यस्त झाला आाहे. त्याला आता एका जोमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

गत दोन वर्षात अस्माणी संकटाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जरजर केले. रब्बी हंगामात आलेल्या गारपीटीने शेतातील पिकाचे होत्याचे नव्हते केले. शेतकऱ्यांवर सातत्याने असलेले आर्थिक मंदिचे सावट पाहता या वर्षीच्या खरीप हंगामाला सामोरे जातांना अनेक आर्थिक अडचणी येत आहे.

उन्हाळवाहीची कामे पूर्ण झाली असून काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केली आहे. तुषार सिंचन व ठिंबक सिंचनाचा सहारा घेतला असताना कपाशीचे डोबण झाले आहे. अशात भारनियमनाचा कालावधी वाढत असल्याने त्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. अवेळी होत असलेल्या भारनियमनामुळे त्यांना पिकांनी पाणी देणे शक्य होत नसल्याने उमललेली रोपे वाढत्या पाऱ्याने करपण्याची वेळ आली आहे.

रखरखत्या उन्हामुळे रोहीणी नक्षत्रात होणारी कापूस लागवड दरवर्षी पेक्षा यावर्षीच्या हंगामात कमी प्रमाणात दिसून येते. जूनच्या ८ तारखेपासून मृग नक्षत्राला हत्ती वाहन घेवून सुरुवात झाली. या नक्षत्रात पाऊस येतोच असा शेतकऱ्यांचा पक्का समज आहे. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसू लागल्याने शेतकऱ्यांनी बियाण्याच्या खरेदीसाठी लगबग सुरू केली आहे. पांदण रस्त्याची दुरवस्था पाहता पावसाळ्याच्या दिवसात शेतात बैलबंडी जात नाही अशा शेतकऱ्यांनी शेतात असलेल्या गोठ्यावर रासायनिक खत सुरक्षीत ठेवण्यासाठी खताची खरेदी मोठ्या प्रमाणात केली खरेदी केली आहे. अशात त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी अजूनही कायम आहेच.(वार्ताहर)