शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कॅशलेस एटीएमने ग्राहक त्रस्त

By admin | Updated: March 20, 2017 00:46 IST

येथील एटीएम गत चार ते पाच दिवसापासून बंद असल्याने एटीएम कार्ड धारक नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

रोकडसाठी करावी लागते भटकंती: वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी सेवाग्राम : येथील एटीएम गत चार ते पाच दिवसापासून बंद असल्याने एटीएम कार्ड धारक नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. एटीएमकक्ष विविध कारणांनी बंद राहत असून पैसे नसल्याचे तसेच बिघाडीचे कारण सांगण्यात येते. एटीएम कक्ष बंद राहत असल्याने रोकडसाठी नागरिकांना सुरू असलेल्या एटीएमचा शोध घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नागरिकांचे अधिकोषात खाते असल्याने सर्वांना एटीएम कार्ड मिळाले आहे. कार्डधारक आवश्यक तेवढीच रक्कम खिशात वापरतात. गेल्या काही दिवसांपासून एटीएम बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना आर्थिक व्यवहार करताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मेडिकल चौकात तीन, आश्रम मार्गावर एक, पेट्रोल पंपाजवळ एक आणि कस्तुरबा रुग्णालयात एक असे सहा एटीएम आहे. पण यात सेंट्रल बँकचे एक वगळता अन्य बंद आहे. स्टेट बँकेच्या एटीएमची मशीनमध्ये तांत्रिक झाल्याचे सांगण्यात येते. या बाबतच सर्वात जास्त तक्रारी आहेत. नव्याने आश्रम समोर बँक आॅफ इंडियाचे एटीएम उघडल्या ने कार्ड धारक या ठिकाणी मोठ्या आशेने येतात. परंतु, एटीएममध्ये पैसेच राहत नसल्याने निराशा पदरी पडत आहे. एटीएम बंद राहत असल्याची वेगवेगळी कारणे सांगितली जात असली तरी ज्या बँक खातेदारांकडे एटीएम कार्ड आहे त्यांना सध्या नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)