शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

मोर्चेकºयांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:02 IST

ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्ती वीज बिल नियमित भरत असून सुद्धा १६ तासाच्या भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देवीज वितरण कंपनीची मुजोरी : शिवसेना जिल्हा प्रमुखांसह नागरिक ठाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्ती वीज बिल नियमित भरत असून सुद्धा १६ तासाच्या भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. येत्या दिवसात नवरात्र सुरू होत आहे. या काळात वीज गेल्यास कामय करावे या बाबत चर्चा करण्याकरिता गेलेल्या शिवसेना प्रमुखासह इतरांवर कंपनीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्रामीण भागांमध्ये शेतकरी जास्त प्रमाणात असून पिकांना नैसर्गिक पाण्याने दांडी मारल्यामुळे शेतपिकाला पाणी मिळणे अवघड होत आहे. अशा परिस्थितीत शेतकºयावर या १६ तास भारनियमनाचे नवीन संकट निर्माण झाल्यामुळे भारनियमना संबंधित काही प्रश्नांचे उत्तर जसे वीज वितरण कंपनी ही सेवा देणारी कंपनी असून सेवा न देण्याचे कुठले कारण देऊ शकते का? विचारण्याकरिता शिवसेना जिल्हा प्रमुख वर्धा निलेश देशमुख व २२० वीज ग्राहक गावकरी देऊरवाडा सबस्टेशनवर गेले असता गावकºयांचे म्हणणे ऐकून न घेता दोन तास त्यांना खोटे बोलून बाहेर थांबविले व पोलिसांचा बंदोबस्त लाऊन शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश देशमुख व राजापूर, इटलापूर, देऊरवाडा, सर्कसपूर, टोणा, शिरपूर, नांदपूर, टाकरखेड, वाठोडा, बेनोडा, एकलारा, धनोडी, नांदपूर इत्यादी गावातील २२० वीज ग्राहक गावकºयांवर १४३, ४५२, १८६ गुन्हे दाखल केले. या भारनियमन मनमानी विरोधात वीज ग्राहकांनी गुरुवारी मोर्चा आयोजित केला आहे.