शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

मोर्चेकºयांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:02 IST

ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्ती वीज बिल नियमित भरत असून सुद्धा १६ तासाच्या भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देवीज वितरण कंपनीची मुजोरी : शिवसेना जिल्हा प्रमुखांसह नागरिक ठाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्ती वीज बिल नियमित भरत असून सुद्धा १६ तासाच्या भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. येत्या दिवसात नवरात्र सुरू होत आहे. या काळात वीज गेल्यास कामय करावे या बाबत चर्चा करण्याकरिता गेलेल्या शिवसेना प्रमुखासह इतरांवर कंपनीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्रामीण भागांमध्ये शेतकरी जास्त प्रमाणात असून पिकांना नैसर्गिक पाण्याने दांडी मारल्यामुळे शेतपिकाला पाणी मिळणे अवघड होत आहे. अशा परिस्थितीत शेतकºयावर या १६ तास भारनियमनाचे नवीन संकट निर्माण झाल्यामुळे भारनियमना संबंधित काही प्रश्नांचे उत्तर जसे वीज वितरण कंपनी ही सेवा देणारी कंपनी असून सेवा न देण्याचे कुठले कारण देऊ शकते का? विचारण्याकरिता शिवसेना जिल्हा प्रमुख वर्धा निलेश देशमुख व २२० वीज ग्राहक गावकरी देऊरवाडा सबस्टेशनवर गेले असता गावकºयांचे म्हणणे ऐकून न घेता दोन तास त्यांना खोटे बोलून बाहेर थांबविले व पोलिसांचा बंदोबस्त लाऊन शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश देशमुख व राजापूर, इटलापूर, देऊरवाडा, सर्कसपूर, टोणा, शिरपूर, नांदपूर, टाकरखेड, वाठोडा, बेनोडा, एकलारा, धनोडी, नांदपूर इत्यादी गावातील २२० वीज ग्राहक गावकºयांवर १४३, ४५२, १८६ गुन्हे दाखल केले. या भारनियमन मनमानी विरोधात वीज ग्राहकांनी गुरुवारी मोर्चा आयोजित केला आहे.