शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

कालव्याचे पाणी शेतात शिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:28 IST

बोरखेडी तलावाच्या नादूरूस्त पाटचºया व पाणी वापर संस्थेच्या लहरीपणाचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. नादूरूस्त पाटचºयांमुळे सिंचनासाठी सोडलेले पाणी थेट मदना येथील एका शेतकऱ्याच्या शेतात शिरल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे उभ्या पिकाचे नुकसान : शासकीय मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : बोरखेडी तलावाच्या नादूरूस्त पाटचऱ्या व पाणी वापर संस्थेच्या लहरीपणाचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. नादूरूस्त पाटचºयांमुळे सिंचनासाठी सोडलेले पाणी थेट मदना येथील एका शेतकºयाच्या शेतात शिरल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.मदना येथील शेतकरी शंकर विठ्ठल तामखाने याच्या शेताजवळ जलाशयाचे गेट क्रमांक चार आहे. या गेटमधून शेतकºयांना सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. परंतु, पाटचऱ्यांची वेळीच दुरूस्ती न करण्यात आल्याने सोडण्यात आलेले पाणी थेट तामखाने यांच्या शेतात शिरले. यामुळे शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. या प्रकारामुळे त्यांच्या शेतातील तीन एकरातील कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय काही झाडांना कापूस लागून असताना कापूस वेचताना चिखल तुडवावा लागत आहे. या प्रकारामुळे शेतकरी शंकर तामखाने यांच्या अडचणीत वाढ झाली असून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून तात्काळ शासकीय मदत देण्याची मागणी आहे.पाणी वापर संस्थेचेही दुर्लक्षपाणी वापर संस्थेच्या अध्यक्षांसह संबंधितांना वारंवार परिसरातील शेतकऱ्यांनी धरणातून पाणी सोडण्याबाबतची माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी असे सांगितले. परंतु, संस्थेच्यावतीने मनात येईल तेव्हा पाणी सोडल्या जाते शिवाय त्यांच्या या मनमर्जी कामाला पाटबंधारे विभागाचे अधिकारी साथ देत असल्याची परिसरात ओरड आहे. शेतकरी हितार्थ निर्णय घेत अंमलबजावणी करण्याची मागणी आहे.कालव्याचे पाणी शेतात शिरल्यामुळे आपले मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत आपण अध्यक्षांना माहिती दिली. परंतु, ते आमदार, खासदाराकडे जाण्याचा सल्ला देत आपली जबाबदारी झटकत आहेत. सदर प्रकारामुळे आल्यावर आत्महत्येचीच वेळ आली असून संबंधितांनी तात्काळ योग्य कार्यवाही करावी.- शंकर तामखाने, शेतकरी, मदना.