शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

आजपासून थांबणार आरती चौकात बसेस

By admin | Updated: July 6, 2017 01:23 IST

काही वर्षांपूर्वी शहरातल्या आरती चौकातील बसेसचा थांबा बंद करण्यात आला होता.

लोकमतचा पाठपुरावा : शिष्टमंडळाला वाहतूक पोलीस निरीक्षक व आगार व्यवस्थापकाचे आश्वासन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा/घोराड : काही वर्षांपूर्वी शहरातल्या आरती चौकातील बसेसचा थांबा बंद करण्यात आला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व प्रवाशांना त्रास होतो. गुरुवारपासून हा थांबा पुर्ववत करणार असे आश्वासन आगार व्यवस्थापक व वाहतूक विभागाकडून देण्यात आल्याने विद्यार्थ्यांची अडचण दुर होणार आहे. सेलू येथून वर्धेला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यापैकी १६० ते १८० विद्यार्थी आरती चौकातून शाळेचा मार्ग पकडतात; पण शाळा सुरू झाल्यापासून या चौकात बस थांबत नव्हती. मुख्य डाकघराजवळ थांबा दिल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत. विद्यार्थ्यांना होणारा त्रास पाहता १८० जणांच्या स्वाक्षरीनिशीचे निवेदन शिष्टमंडळाने वर्धा आगार प्रमुखांना दिले. यावेळीच्या चर्चेत आरती चौकात बस थांबविण्यास कोणतीही हरकत नसून वाहतूक पोलीस बसगाड्यांना चालान करीत असल्याने थांबा बंद केल्याचे सांगितले. यावर शिष्टमंडळाने वाहतूक पोलीस निरीक्षकांची भेट घेवून विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल अवगत केले. वाहतूक पोलीस निरीक्षकांनी आगार प्रमुखासोबत भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला. आरती चौकात बसेस थांबवाव्या असे सांगून शिष्टमंडळास सहकार्य केले. यावेळी अभय वैरागडे, विजय माहुरे, दिलीप भजभुजे, भारत शंकदरबार, ज्ञानेश्वर माळोदे, नितिन हिवंज, अनिल वझे, पोहाणे, व्यापारी, साखरकर, निकम, शिंदे आदी उपस्थित होते.