शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

लोकसंख्या नोंदवहीच्या कामांवर बहिष्कार

By admin | Updated: October 10, 2015 02:36 IST

जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शिक्षक संघटना एकवटल्या वर्धा : जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शिक्षक कामात हयगय करतात असा आरोप करण्यात येत आहे. वास्तविकतेत मात्र शिक्षकावर अतिरिक्त कामांचा भार लादल्या जात आहे. याकडे साऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. म्हणूनच शिक्षकांवर सोपविलेल्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याच्या कामाला जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटनांकडून विरोध नोंदविण्यात येत आहे. या बहिष्काराकरिता जिल्ह्यातील आठ शिक्षक संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यायावत करून त्यात प्रत्येक नागरिकाचा आधार क्रमांक आणि भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून डाटाबेस करीता माहिती तयार करावयाची आहे. सोबतच २०११ मध्ये जनगणनेच्या वेळी नोंदविलेल्या यादीतील स्थालंतरीत वा निधन झालेल्या व्यक्तींची नावे वगळे व नवीन आलेल्या किंवा जन्म झालेल्या व्यक्तीची नावे जोडावयाची आहे. या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्येक शिक्षकाकडे एक हजारापेक्षा अधिक व्यक्तींची माहिती तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांतील एकापेक्षा अधिक शिक्षकांचे आदेश काढले असून सदर काम एक महिन्यात पूर्ण करायचे आहे. यामुळे शिक्षकांचे अध्यापनाच्या कार्याकडे दुर्लक्ष होणार आहे.