शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

लोकसंख्या नोंदवहीच्या कामांवर बहिष्कार

By admin | Updated: October 10, 2015 02:36 IST

जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शिक्षक संघटना एकवटल्या वर्धा : जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शिक्षक कामात हयगय करतात असा आरोप करण्यात येत आहे. वास्तविकतेत मात्र शिक्षकावर अतिरिक्त कामांचा भार लादल्या जात आहे. याकडे साऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. म्हणूनच शिक्षकांवर सोपविलेल्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याच्या कामाला जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटनांकडून विरोध नोंदविण्यात येत आहे. या बहिष्काराकरिता जिल्ह्यातील आठ शिक्षक संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यायावत करून त्यात प्रत्येक नागरिकाचा आधार क्रमांक आणि भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून डाटाबेस करीता माहिती तयार करावयाची आहे. सोबतच २०११ मध्ये जनगणनेच्या वेळी नोंदविलेल्या यादीतील स्थालंतरीत वा निधन झालेल्या व्यक्तींची नावे वगळे व नवीन आलेल्या किंवा जन्म झालेल्या व्यक्तीची नावे जोडावयाची आहे. या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्येक शिक्षकाकडे एक हजारापेक्षा अधिक व्यक्तींची माहिती तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांतील एकापेक्षा अधिक शिक्षकांचे आदेश काढले असून सदर काम एक महिन्यात पूर्ण करायचे आहे. यामुळे शिक्षकांचे अध्यापनाच्या कार्याकडे दुर्लक्ष होणार आहे.