शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

जिल्ह्यात बोंडअळीचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:43 IST

जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची सध्या बोंडअळीच्या थैमानाने चिंता वाढविली आहे;पण जिल्ह्यातील कृषी विभाग बोंड अळीच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी कुठलीही प्रभावी उपाययोजना करताना दिसत नाही.

ठळक मुद्देकृषी अधीक्षकांना साकडे : उपाययोजनेची प्रहारची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची सध्या बोंडअळीच्या थैमानाने चिंता वाढविली आहे;पण जिल्ह्यातील कृषी विभाग बोंड अळीच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी कुठलीही प्रभावी उपाययोजना करताना दिसत नाही. कपाशी उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी कृषी विभागाने तात्काळ योग्य पावले उचलावी शिवाय नुकसानग्रस्त शेतकºयांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर भारती यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.जिल्ह्यातील कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून येते. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. यंदाच्या वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनातही मोठी घट येण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविली जात आहे.पूर्वीच जिल्ह्यातील शेतकरी विविध संकटांमुळे हवालदिल झाला आहे. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे कृषी विभागासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने आर्थिक मदत मिळून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देताना प्रहारचे शहर प्रमुख विकास दांडगे, राजेंद्र लढी, अरविंद मसराम, आदित्य कोकडवार, किशोर हेमने, वैभव चतुरकर, सागर हिवरे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मागणीचा विचार न झाल्यास आंदोलनबोंडअळी हे सध्या जिल्ह्यातील कपाशी उत्पादकांवर ओढावलेले मोठे संकट आहे. त्यामुळे शेतकरीही मेटाकुटीस आला आहे. हवालदिल झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्या शिवाय निवेदनातील मागण्यांवर येत्या दहा दिवसात सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी प्रहारने केली आहे. मागण्यांचा विचार न झाल्यास प्रहारच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :cottonकापूस