शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बोंडअळीचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:43 IST

जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची सध्या बोंडअळीच्या थैमानाने चिंता वाढविली आहे;पण जिल्ह्यातील कृषी विभाग बोंड अळीच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी कुठलीही प्रभावी उपाययोजना करताना दिसत नाही.

ठळक मुद्देकृषी अधीक्षकांना साकडे : उपाययोजनेची प्रहारची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची सध्या बोंडअळीच्या थैमानाने चिंता वाढविली आहे;पण जिल्ह्यातील कृषी विभाग बोंड अळीच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी कुठलीही प्रभावी उपाययोजना करताना दिसत नाही. कपाशी उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी कृषी विभागाने तात्काळ योग्य पावले उचलावी शिवाय नुकसानग्रस्त शेतकºयांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर भारती यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.जिल्ह्यातील कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून येते. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. यंदाच्या वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनातही मोठी घट येण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविली जात आहे.पूर्वीच जिल्ह्यातील शेतकरी विविध संकटांमुळे हवालदिल झाला आहे. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे कृषी विभागासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने आर्थिक मदत मिळून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देताना प्रहारचे शहर प्रमुख विकास दांडगे, राजेंद्र लढी, अरविंद मसराम, आदित्य कोकडवार, किशोर हेमने, वैभव चतुरकर, सागर हिवरे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मागणीचा विचार न झाल्यास आंदोलनबोंडअळी हे सध्या जिल्ह्यातील कपाशी उत्पादकांवर ओढावलेले मोठे संकट आहे. त्यामुळे शेतकरीही मेटाकुटीस आला आहे. हवालदिल झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्या शिवाय निवेदनातील मागण्यांवर येत्या दहा दिवसात सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी प्रहारने केली आहे. मागण्यांचा विचार न झाल्यास प्रहारच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :cottonकापूस