शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

बोगस बियाण्यांना पावसाच्या दडीची साथ

By admin | Updated: June 30, 2014 00:01 IST

पावसाच्या दडीने जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अनेकांना मोड आली आहे. जिल्ह्यीत मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे विकल्या गेली आहेत. अशात मोड आलेली बियाणे कंपन्या

शेतकरी अडचणीत : कंपन्यांचे पावसाकडे बोटवर्धा : पावसाच्या दडीने जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अनेकांना मोड आली आहे. जिल्ह्यीत मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे विकल्या गेली आहेत. अशात मोड आलेली बियाणे कंपन्या बोगस ठरवित असून शेतकऱ्यांना कुठलीही मदत देत नाहीत. यामुळे पावसाने मारलेली दडी बोगस बियाणे विकणाऱ्यांना साथ देत असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.यंदाच्या हंंगामात बोगस बियाणे बाजारात येणार अशी शंका कृषी विभागाच्यावतीने वर्तविण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना त्याची उगवण क्षमता तपासण्याची सूचना करण्यात आली होती. जिल्ह्यात तीन ठिकाणी कृषी विभागाने केलेल्या कारवाईतून कपाशीची बोगस बियाणे विकल्या जात असल्याचे समोर आले. कारवाई होण्यापूर्वी ही बियाणे बाजारात विकली गेली आहे. याचाच फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकरी गावात बियाणे विकण्याकरिता येत असलेल्या कंपनीच्या लोकांना या बाबत विचारत आहेत; मात्र ते पावसाचे कारण सांगत आहेत. बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह आणि पावसाचा हा लहरीपणा या दोन्ही पेचात शेतकरी सापडला आहे. नेमका दोष कुणाला द्यावा असा प्रश्न त्याला पडला आहे. (शहर प्रतिनिधी)